आर जे एस कॉलेज मध्ये फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा
कोपरगाव प्रतिनिधी :
आर जे एस कॉलेज फार्मसी कोकमठाण कोपरगाव येथे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी...
उरण महाविद्यालयात दंत व मौखिक आरोग्य तपासणी शिबिर.
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंदिरा गांधी रुग्णालय उरण यांच्या सहकार्याने दंत व...
संधीवात रोग
संधीवात या रोगात, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज उद्भवते आणि रुग्ण वेदनांनी त्रस्त राहतो. चालण्यात त्रास व वेदना जाणवतात. या रोगामुळे शरीराच्या तंतुंमध्ये...
संजीवनी युवा प्रतिष्ठानचा ‘मोफत फिरता दवाखाना’ गोरगरीबांना वरदान;
पोहेगाव येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव : माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मरणार्थ संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘मोफत फिरता...
निद्रानाश आजार /उपाय
निद्रानाश टाळण्यासाठी काही उपाय
दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला रात्री नियमित सात -आठ तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
१) दिवसा वामकुक्षी घेणे टाळा -
भरपेट जेवणानंतर बऱ्याचदा...
जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात 7 मोठे फायदे.
जाणून घ्या काय आहेत याचे फायदे?
जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी...
चरबी कमी करणे / Weight Loss/ उपाय आणि पर्याय
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या...
गांव खेडयातच वैद्यकिय उपचारांची सेवा देण्यात संजीवनी कटीबध्द : – साहेबराव कदम
कोपरगांव दि. १३ सप्टेंबर
गोर गरीब वंचित तसेच अबाल वृध्दांना तालुक्याच्या ठिकाणी जाउन उपचार घेणे अडचणीचे ठरते त्यासाठी वाड्या- वस्त्या,...
केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क
कोळिकोड : केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची...
अस्थमा / दमा…..
अस्थमा किंवा दमा हा त्रास बऱ्याच लोकांना असतो. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येतात. दमा सहजासहजी बरा होऊ शकत नाही....