Latest news
उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध  सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  अकोलेचे तहसीलदार मोरे यांचेवर ग्राहक पंचायतकडून कारवाईची मागणी अकोले तालुका एज्यु. सोसायटीच्या तीस विद्यार्थ्यांची टी सी एसमध्ये निवड राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ :  मनोज वाघ   शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक सन्मान - कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या पुन्हा एकदा प्राजक्त आणि अरुण तानपुरेंच्या हाती

खा.डाँ.सुजय विखे आणि माजी मंञी शिवाजीराव कर्डीले यांना शेतकरी मतदारांनी नाकारले ...

महाराष्ट्रात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस …. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

पुणे : महाराष्ट्रात एप्रिल महिना हा पावसाचा ठरला. एप्रिल महिन्यात राज्यातल्या विविध भागांमध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. विदर्भातल्या काही नद्यांमध्ये तर एप्रिल महिन्यातल्या...

राहुरीत भाजीपाला विकताना शेतकऱ्यांची हेळसांड , राहुरी नगर पालिकेकडे कारवाईची मागणी

राहुरी नगर पालिका 12 मे पासुन अतिक्रमण काढणार  देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :               राहुरी शहरात  भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची येथिल व्यापाऱ्याने...

भाव न मिळाल्यानं राहुरीत शेतकऱ्यांने केली कांद्याची होळी

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे :                 अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कडेलोट केला.हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला.पिक उभे करण्यासाठी...

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिकवला धडा

येवला प्रतिनिधी : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील शेतकरी श्री नागरे हे येवला तहसील कार्यालयातील कर्मचारी वाय एस मिटकरी (महसूल सहाय्यक) यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या...

सहकार शिरोमणीचाही हिशोब आम्हालाच चुकता करावा लागणार – अभिजीत पाटील

(सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार असल्याची अभिजीत पाटील यांची ग्वाही) (बी.पी.रोंगे यांच्यासह अनेक उमेदवारांनी केले अर्ज दाखल) प्रतिनिधी/ पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील...

हॅरिसन ब्रँच चारीचे शेतकरी पाण्यासाठी अवलंबून आहेत पाटबंधारे विभागाच्या मेहरबानीवर

शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर  कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ,सोनेवाडी, जेऊर कुंभारी,कोकमठाण हा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा परिसर होता. त्याला कारणही तसेच...

राजूर मध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर कपाशी बियाणे, खते चढ्या भावाने विक्री

हवालदिल तर कृषी मंत्री ,कृषी विभाग चढ्या भावाने कपाशी बियाणे ,खते विक्री करणाऱ्या दुकांदारावर कारवाई करणार का? जालना  प्रतिनिधी : श्री क्षेत्र राजूर गणपती  खरीप हंगाम...

सोनेवाडी परिसरातील शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित..

कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यामध्ये हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना नुकसान...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी वार्ताहर :- सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.परंतु जवळपास एक महिन्यापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात...

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले

0
कोपरगांव प्रतिनिधी - सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या...

सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही ! 

अनिल वीर सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे,"सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके मार्गदर्शन करीत होते.    ...