वसुंधरेचं वाळवंट होता कामा नये : जागतिक पर्यावरण दिन
दरवर्षी जगभर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख साधन आहे. सृष्टी...
जागतिक तंबाखू नकार दिवस- २०२५
"जागतिक तंबाखू नकार दिन" हा दरवर्षी ३१ मे रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण देशात पाळला जातो. भारतात दरवर्षी २ लाख ५० हजाराहून...
तत्वनिष्ठ, न्यायप्रिय लोकराज्ञी-महाराणी अहिल्यादेवी होळकर
महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा लाभलेली आहे, अगदी प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक काळात सुद्धा स्त्रीने स्वतःच्या कर्तृत्वाची छाप टाकुन संपूर्ण देशाला उजळवून टाकले आहे, त्यातीलच...
माता अहिल्या/पुण्य श्र्लोक …
माता अहिल्या.
वसवलेशहर माहेश्वर
पवित्र नर्मदा तीरावर
चप्पाचप्पा सांगेकथा
भासेअहिल्याई वावर
कविगायककलाकार
कास्त कार मूर्तीकार
माहेश्वरा सांस्कृतिक
दिला सुबक आकार
रयतेच्या कल्याणार्थ
योजना समृद्ध अपार
पर्यावरणा जपे राणी
निसर्ग स्नेह अपरंपार
एका हाती शांत शंभो
दुस-या हाती तलवार
शोभते...
आभाळा ../इमारत ..
आभाळा ..
मान्सूनपूर्व हजर तो
दारीउभा पावसाळा
सफाई कामे अपूर्ण
नद्यांना येई फेसाळा
सफाई कामगार त्रस्त
त्यांचा कुणा उमाळा
उपसा गाळाची तुंबई
जिथे तिथे रे पिटाळा
नालेगटारी तुंबलेल्या
राडारोड्याचा इसाळा
त्वरीत करा हो कामे
आला यंत्रणे...
कारखाना बंद पाडण्यात सत्ताधिशांबरोबरच कामगारही पापाचे धनी ?
डाँ.तनपुरे कारखाना निवडणूक वार्तापत्र (राजेंद्र उंडे)
देवळाली प्रवरा ;
राहुरी तालुक्याची आर्थिक कामधेनू असलेल्या व सध्या गेल्या चार वर्षांपासून दिवाळखोरीत...
नाती ../ ए आय शेती ..
सतावे वृध्दापकाळ
सैल पडतात नाती
मुले बाळी दुरावती
रुंजी घाले नातनाती
दुर्धर आजार अनेक
जन्मांतरीचे सोबती
मृत्यूला बिलगे पर्यंत
राही एकनिष्ठ संगती
रक्ताची नाती निसटे
स्पष्टदिसते विसंगती
ऐश्वर्य जवळ असता
कशा रंगतात पंगती
वाढा मिठान्नं पानांत
गप्पाटप्पा...
पत्रावळी …/वेटिंग ..
काहीबाही बोले राही
फेके उष्ट्या पत्रावळी
स्वैराचारी मुक्त कुणी
प्रसिध्दीला उतावळी...
दात विचकूनि हसता
घाले बनावट कवळी
कावीळ असे कसली
झाली नजर पिवळी....
शब्दांची आतषबाजी
सजे बुध्दीची दिवाळी
लक्तरे मांडतो अब्रुची
चविष्ट खातो फराळी...
बोलून जातो...
विश्वव्यापी- राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
करोडो भारतीयांच्या जीवनमानात परीवर्तन घडवून आणणार्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान विश्वस्तरीय आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोटी-कोटी भारतीयांचे अंधकारमय...
ज्ञानज्योत पेटू दे!!
नवीन वर्षाची सुरूवात होते आणि पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी विचारांचं स्फुरण चढतं. अर्थात महापुरूषांची जयंती साजरी करताना महापुरुषांच्या विचारांनाच मूठमाती दिली जाते. तसंही आता प्रत्येक...