उद्यापासून डाव्या उजव्या कालव्याला चौथे उन्हाळी आवर्तन – आ. आशुतोष काळे
लाभधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
कोळपेवाडी वार्ताहर- गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी उद्या शुक्रवार (दि.०९) पासून डाव्या उजव्या कालव्याला...
शेतकरी संघाकडे महाबीजचे ५७६ क्विंटल सोयाबिन बियाणे उपलब्ध- बिपीनदादा कोल्हे
कोपरगांव दि. १३ जुन २०२३-वार्ताहर-
येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने चालु खरीप हंगामासाठी शेतक-यांच्या सोयीसाठी महाबीज वाणाचे...
पशुखाद्य उत्पादकांनी पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत : राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. १५ : ‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य जपत शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग काम करीत आहे. राज्यातील तीन...
सेंद्रिय मध संकलनाच्या व्यवसायातून महिलांना रोजगाराच्या संधी : तेजस्विनी पाटील
सातारा दि. 6 : सेंद्रिय मध संकलन व्यवसायातून महिलांसाठी रोजगाराची चांगली संधी असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य खादी व...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभागांमध्ये होणार नवीन भरती, 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
मुंबई : कृषी विभागातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या भरती बाबतची सुधारित जाहिरात 11 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीनुसार विचार केला तर...
कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना
राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य...
येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या जनआक्रोश मोर्चा
येवला प्रतिनिधी :
आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान येवला तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व महीला येवला विंचुर चौफुलीवर मोठा संख्येने जमा झाले होते. पक्षाचे नेते महेंद्रभाऊ पगारे...
कोरडवाहू शेतकऱ्याने घेतले एकरी १२ क्विंटल सोयाबीन, गव्हाचं उत्पन्न !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत मिळालेल्या विहिरीमुळे जगण्याचं बळ !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राहाता तालुक्यातील चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे यांना जगण्याचं बळ...
चक्क ! शेतकऱ्यानं शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा केला अंत्यविधी;
अंत्यसंस्कार करत कांदा ट्रॅक्टरने पसरवून नष्ट केला
देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे :
राज्यात सध्या अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे....
माण तालुक्यात पुन्हा एकदा फार्मर कप स्पर्धेचे जोरदार तुफान आलंय.
गोंदवले - इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो ! पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या मागच्या काही वर्षात माण तालुक्यात...