आजच्या लोकशाहीचा पाया महात्मा बसवेश्वरांनी १२ शतकातच घालून दिला : काका कोयटे
कोपरगाव : आजच्या लोकशाहीच्या तत्वाचा पाया महात्मा बसवेश्वरांनी १२ शतकातच घालून देत समानतेचे तत्व त्यांनी अमलात आणले होते.त्यांच्या या समानतेचा उल्लेख राष्ट्रपती द्रौपदी...
महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक
महामानव, विश्वगुरू, परिवर्तनवादी सत्पुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, वर्गविरहित समाज निर्माता जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक,...
खारघर कार्यक्रमाची चौकशी हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून व्हावी – शरद पवार
मुंबई : खारघर कार्यक्रमाची चौकशी विद्यमान न्यायाधीशांकडून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आज (21 एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद...
उस उत्पादन वाढीसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जागरूकता-बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव दि. २१
सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. दिवसेंदिवस उसाचे प्रतिएकरी उत्पादन आणि साखर उतारा घटतो आहे त्यासाठी शेतक-यांनी...
पतसंस्था व ठेवींना संरक्षण ‘ यासाठी सहकार मंत्रालय व पतसंस्था चळवळीतील प्रमुखांमध्ये विचारमंथन. –...
' कोपरगाव :पतसंस्थांवर मधील जनतेच्या ठेवींना संरक्षण मिळावे व पतसंस्थाही सुस्थितीत रहाव्यात.यासाठी सहकार विभागाने एक योजना तयार केली आहे.त्यावर विचार विनिमय करण्यासाठी सहकार मंत्रालयाने...
राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, ता. २० : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात...