उद्यापासून डाव्या उजव्या कालव्याला चौथे उन्हाळी आवर्तन – आ. आशुतोष काळे
लाभधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
कोळपेवाडी वार्ताहर- गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी उद्या शुक्रवार (दि.०९) पासून डाव्या उजव्या कालव्याला...
सर्व शेतकऱ्यांनी ई पिक नोंदणी करून घ्यावीआ.आशुतोष काळेंनी केली स्वत:च्या शेतातील ई पिक नोंदणी...
कोळपेवाडी वार्ताहर :-कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुंजलेला असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या वतीने ई...
अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम २५ जुलैपर्यंत न मिळाल्यास आमरण उपोषण
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२-२०२३ ची रक्कम २५ जुलैपर्यंत जमा न केल्यास ३१ जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा...
काेयना धरणाच्या पाणी पातळीने चिंता वाढली, आमदारांच्या मागण्यांबाबत शंभूराज देसाईंनी दिले वचन
सातारा : सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. संभाव्य टंचाई पाहता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी राखून ठेवावा....
नाविन्यपूर्ण योजनेतून 35 शेतकऱ्यांना 175 मध पेट्यांचे वाटप
सातारा दि. 3 : जिल्हा परिषद व मध संचालनालय महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांना 175 मध पेट्यांचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर...
फलटण दुष्काळाच्या उंबरठ्यावर; टंचाईग्रस्त गावांची व टँकरच्या संख्येत वाढ
फलटण - जुलै महिना संपला, तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने टंचाईग्रस्त गावांची व टँकरची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर धरणांमध्ये अद्यापही पाणीसाठा कमीच असल्याने...
बियाणाची तक्रार आणि नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार कराव्यात -विवेक कोल्हे
कोपरगाव : यंदा खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पेरलेले सोयाबीनचे बियाणे...
अश्वमेधचे कांदा साठवणुकीसाठी महत्त्वपूर्ण योगदान – डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
भारताच्या कांदा साठवणुकीतील आव्हानं आणि त्यावरील अभिनव उपाय
कोपरगाव : भारतामध्ये कांदा साठवताना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, कुजणे, पाणी सोडणे आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव या...
संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलनास राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाचा अभाव, वाढती कर्जबाजारी स्थिती आणि शासनाच्या अपुऱ्या धोरणांमुळे मोठ्या संकटाचा सामना...
कृषी दिन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता !
कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा...