शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा देणेबाबत जलदगतीने सुनावणी घ्या-आ. आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर :- चालू वर्षी पावसाळ्यात दीर्घकाळ खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून...
कोपरगाव तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती.. महिलांचा गंगेश्वर महादेवासह गणपती व मारुतीला अभिषेक
कोपरगाव... कोपरगाव तालुक्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके संपूर्ण बाधित झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा ही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळ जाहीर...
उद्योजकांनी रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे- उद्योगमंत्री उदय सामंत
शिर्डी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन
शिर्डी, दि.१२ :- एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे,...
सावळीविहीर येथे नवीन एमआयडीसीस मंत्रिमंडळाची मान्यता
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
शेती महामंडळाच्या ५०२ एकरवर रोजगार निर्मितीस चालना मिळणार
मुंबई, दि. २९ : सावळीविहीर (जि. अहमदनगर) येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यास राज्य...
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिकवला धडा
येवला प्रतिनिधी :
येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील शेतकरी श्री नागरे हे येवला तहसील कार्यालयातील कर्मचारी वाय एस मिटकरी (महसूल सहाय्यक) यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या...
शासनाच्या निर्णयाचा गव्हाच्या भावावर परिणाम; गहू उत्पादक शेतकरी अडचणीत
मुंबई प्रतिनिधी : ऐन हंगामात गव्हाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागील काही दिवसांत गव्हाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा परिणाम...
सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या विषमुक्त फळबागेतूनउद्धव बाबर मिळवत आहेत लाखोंचे उत्पन्न
पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलावली आहे. त्याच्या शेतातील...
सेंद्रिय मध संकलनाच्या व्यवसायातून महिलांना रोजगाराच्या संधी : तेजस्विनी पाटील
सातारा दि. 6 : सेंद्रिय मध संकलन व्यवसायातून महिलांसाठी रोजगाराची चांगली संधी असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य खादी व...
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे गोदावरी उजवा कालव्यावरील शेती उध्वस्त : भगिरथ होन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे करणार तक्रार
पोहेगांव (प्रतिनिधी) : दारणा गंगापूर धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गोदावरी कालवे वाहत असताना देखील पाटबंधारे...
राज्यात बर्ड फ्लूच्या H५N१ विषाणूचा प्रादुर्भाव नाही – अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे
मुंबई, दि. 25 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही बर्ड फ्लू (H5N1) या नवीन...