Latest news
उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध  सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  अकोलेचे तहसीलदार मोरे यांचेवर ग्राहक पंचायतकडून कारवाईची मागणी अकोले तालुका एज्यु. सोसायटीच्या तीस विद्यार्थ्यांची टी सी एसमध्ये निवड राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ :  मनोज वाघ   शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक सन्मान - कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा

देवनाचा सिंचन प्रकल्प  मार्गी लावा – जनता दरबारात मंत्री भारती पवार यांना साकडे

सर्व विभागांची मंत्रालयात एकत्रित बैठक लावण्याची जलहक्क संघर्ष समिती ची मागणी येवला , प्रतिनिधी  तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम जर   २०२४ पूर्वी सुरु...

आता राज्यातील शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान

मुंबई, दि. १९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ अनुदान...

सहकार शिरोमणीचाही हिशोब आम्हालाच चुकता करावा लागणार – अभिजीत पाटील

(सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार असल्याची अभिजीत पाटील यांची ग्वाही) (बी.पी.रोंगे यांच्यासह अनेक उमेदवारांनी केले अर्ज दाखल) प्रतिनिधी/ पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील...

राहुरीत भाजीपाला विकताना शेतकऱ्यांची हेळसांड , राहुरी नगर पालिकेकडे कारवाईची मागणी

राहुरी नगर पालिका 12 मे पासुन अतिक्रमण काढणार  देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :               राहुरी शहरात  भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची येथिल व्यापाऱ्याने...

सोनेवाडी परिसरातील शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित..

कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यामध्ये हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना नुकसान...

कुकडी डाव्या कालव्याचे २२ मे पासून चौथे आवर्तन

पुणे, दि. ९: अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात कुकडी डाव्या कालव्यातून २२ मे पासून चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी...

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिकवला धडा

येवला प्रतिनिधी : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील शेतकरी श्री नागरे हे येवला तहसील कार्यालयातील कर्मचारी वाय एस मिटकरी (महसूल सहाय्यक) यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या...

महाराष्ट्रात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस …. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

पुणे : महाराष्ट्रात एप्रिल महिना हा पावसाचा ठरला. एप्रिल महिन्यात राज्यातल्या विविध भागांमध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. विदर्भातल्या काही नद्यांमध्ये तर एप्रिल महिन्यातल्या...

इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना 8000 रू  पगारवाढ कामगार नेते महेंद्र घरत  यांची यशस्वी मध्यस्थी.

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )कामगार हाच संघटनेचा आत्मा हे ध्येय्य ठेवुन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी वार्ताहर :- सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.परंतु जवळपास एक महिन्यापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात...

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले

0
कोपरगांव प्रतिनिधी - सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या...

सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही ! 

अनिल वीर सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे,"सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके मार्गदर्शन करीत होते.    ...