Latest news
उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध  सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  अकोलेचे तहसीलदार मोरे यांचेवर ग्राहक पंचायतकडून कारवाईची मागणी अकोले तालुका एज्यु. सोसायटीच्या तीस विद्यार्थ्यांची टी सी एसमध्ये निवड राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ :  मनोज वाघ   शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक सन्मान - कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा

माण तालुक्यात पुन्हा एकदा फार्मर कप स्पर्धेचे जोरदार तुफान आलंय.

गोंदवले - इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो ! पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या मागच्या काही वर्षात माण तालुक्यात...

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत उत्पादन वाढीसाठी नियोजन करा – आ. बाळासाहेब थोरात 

संगमनेर  : बोगस बियाणे, कीटकनाशके यावर कृषी विभागाने अधिकाधिक देखरेख करून बियाणे व खतांच्या वापराबाबत बांधावर जाऊन माहिती द्या. तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत...

नाविन्यपूर्ण योजनेतून 35 शेतकऱ्यांना 175 मध पेट्यांचे वाटप

सातारा दि. 3 : जिल्हा  परिषद व मध संचालनालय महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांना 175 मध पेट्यांचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर...

चक्क ! शेतकऱ्यानं शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा केला अंत्यविधी; 

अंत्यसंस्कार करत कांदा ट्रॅक्टरने पसरवून नष्ट केला  देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे :                 राज्यात सध्या अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे....

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्या -स्नेहलताताई कोल्हे

रवंदे येथील मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांना भेटून स्नेहलताताई कोल्हे यांनी केले सांत्वन  कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक...

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या पुन्हा एकदा प्राजक्त आणि अरुण तानपुरेंच्या हाती

खा.डाँ.सुजय विखे आणि माजी मंञी शिवाजीराव कर्डीले यांना शेतकरी मतदारांनी नाकारले ...

राहुरी ताल्यक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; कांदा पिकाचे प्रचंड नुकसान

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :               राहुरी तालुक्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले या वादळीवाऱ्यासह  पावसाने तालुक्यातील...

माहूर तालुक्यास अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले; शेतीचे व घरांचे प्रचंड नुकसान

खासदार हेमंत पाटील यांनी दिला नागरिकांना धीर........................................................................माहूर :- माहूर तालुक्यास बुधवारी रात्री अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीने अक्षरशा झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या...

अकोल्यातून निघालेले लाल वादळ संगमनेरात शमले..!

अकोले ते लोणी पर्यंतचा शेतकऱ्यांचा लॉंगमार्च संगमनेर येथे स्थगित संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील  शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी वार्ताहर :- सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.परंतु जवळपास एक महिन्यापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात...

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले

0
कोपरगांव प्रतिनिधी - सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या...

सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही ! 

अनिल वीर सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे,"सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके मार्गदर्शन करीत होते.    ...