यूपीएससी परिक्षेचा निकालमंगळवारी जाहीर झाला. यापरीक्षेत मराठवाड्यातील १३जणांनी या परीक्षेत यश मिळवले.बीड जिल्ह्यातून ४, जालनाआणि जिल्ह्यातून प्रत्येकी३ जण यूपीएससी उत्तीर्ण झाले.त्यानंतर नांदेड जिल्ह्यातून २,धाराशिव १ विद्यार्थीयुपीएससीतून अ
.
एनआयटीमधून बी.टेक. पदवी,मात्र आयएएस होण्याचाच ध्यास
शहरातील अभिजय विजय पगारेयांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्णकेली. दहावी वबारावीच्या परीक्षेत त्यांनी९६ टक्के मिळवले होते.तेलंगण राज्यातीलवारंगळ येथीलएनआयटीमधून बी.टेक. पदवी घेतली.२०२० मध्ये पहिल्यांदायुपीएससी पूर्व, मुख्यपरीक्षा उत्तीर्ण केली, मात्र मुलाखतीतअपयश आले. आता दुसऱ्या प्रयत्नात यश.
जिल्ह्यातील तिघे होणार अधिकारी
उदगीर तालुक्यातील कृष्णा पाटील, जळकोटतालुक्यातील सुशील गिते आणि शहरातील संपदावांगे हे तिघेही उत्तीर्ण झाले. कृष्णा पाटील यांना १९७,जळकोट तालुक्यातील चाटेवाडे येथील सुशील गितेयांनी ६२३, तर संपदा वांगे यांनी ८३९ रँक मिळवली आहे.एकाचवेळी जिल्ह्यातील तीन जणांनी यश मिळवले.
मोलमजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न साकारले
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील नितीनअंबादास बोडखे यांनी ६७७ रँक मिळवली.त्यांच्या बालपणीच वडील अंबादास बोडखे यांचेनिधन झाले होते. त्यानंतर आई सुमन बोडखे यांनीमोलमजुरी करुन त्यांना शिकवले. ही परीक्षा उत्तीर्णव्हावे, असे त्यांच्या आईचे स्वप्नत होते.
एमबीबीएस परीक्षेनंतर आता यूपीएससीतही डंका
भाटेपुरी येथील आकाश पुंजाराम गोरे यांनीयापूर्वी एमबीबीएस परीक्षेतही राज्यात १४ वाक्रमांक मिळवला होता. आता यूपीएससी परीक्षेतहीत्यांनी ५०० रँक मिळवली. गेल्यावेळी अगदीकमी गुणांनी त्यांची संधी हुकली होती. परंतू निराशन होता पुन्हा जोमानेयश खेचून आणले.
स्पर्धा परीक्षेत यापूर्वी मिळवलीदोन पदे, आता यूपीएससीत यश
वाशी | ८०० लोकसंख्येचे गावातून येतशेतकरी कुटुंबातीलपुष्पराज खोत (२६)यांनी युपीएससीत ३०४रॅँक मिळवली. तेसध्या नांदेड येथेतालुका कृषीअधिकारी म्हणूनकार्यरत आहेत. यापूर्वीत्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये सहायक व्यवस्थापक तर दिल्ली येथेएफसीआय मॅनेजर म्हणून देखील कामकेले आहे. दहावीपर्यंत पायी शाळेत जात.