Pahalgam’s planned tour was a ‘God gift’ for all tourists, Sunil Vallal, a tourist from Ahilyanagar, narrated his experience from Srinagar. | पहलगामचा नियाेजित टूर ऐनवेळी बदलाचा‎ निर्णय सर्व पर्यटकांसाठी ठरला गाॅडगिफ्ट: अहिल्यानगरचे पर्यटक सुनील वल्लाळ यांनी श्रीनगरहून कथन केला अनुभव‎ – Ahmednagar News

0

[ad_1]

जम्मू-काश्मीरच्या नियोजित टूरनुसार अगोदर‎अमृतसरहून श्रीनगर करायचे होते. २१ व २२ एप्रिल‎रोजी शेवटचा टप्पा पहलगामचा होता. पण ढगाळ‎वातावरण व दरड कोसळण्याची शक्यता असल्याने‎टूर व्यवस्थापक पवन शर्मा यांनी अगोदर ‘पहलगाम’‎करू असे म्हणत सर्व पर्यटकांना १७ रो

.

अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, सातारा, मुंबई,‎पुणे येथील ७० पर्यटक जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी‎गेले आहेत. यात नगरमधील सुनील, त्यांची पत्नी‎सविता, त्यांचे साडू व्यंकटेश आरकल व त्यांची पत्नी‎कविता यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मिरच्या‎टूरबाबत बोलताना सुनील उर्वरित पान ४‎

दोन दिवसात‎ पर्यटक परततील‎

नगरमधून चार पर्यटक आमच्या‎यात्रा कंपनीच्या माध्यमातून‎कश्मीरला गेले होते. एकूण विविध‎जिल्ह्यातून ७० पर्यटक कश्मीरला‎गेले. सर्वजण सुखरूप आहेत. या‎यात्रेकरूंसाठी पर्यायी येण्याची‎व्यवस्था उपलब्ध होताच येत्या दोन ते‎तीन दिवसात ते घरी सुखरूप‎परततील. – वैभव जोशी, शाखा‎व्यवस्थापक, यात्रा कंपनी‎

आम्ही आता श्रीनगरला थांबलो आहोत. बुधवारी श्रीनगर बंद होते. बाहेर केवळ‎पोलिसांच्या वाहनांच्या सायरनचे आवाज येत आहेत. लष्कर, पोलिस अधिकारी-कर्मचारी‎रस्त्यांवरून फिरताना आम्हाला खिडक्यांमधून दिसत आहेत. श्रीनगरमधील लाल चौक‎परिसरात शांतता पसरलेली आहे. आम्ही गेल्या २४ तासांपासून आमच्या हॉटेलमधील‎रूममधून बाहेर देखील पडलेलो नाही.- सुनील वल्लाळ, पर्यटक.‎

काश्मीरची बुकिंग रद्द‎करण्यासाठी “कॉल’‎

यंदा जम्मू कश्मीरकडे‎जाण्याचा पर्यटकांचा कल ६५‎टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल,‎मे दरम्यान नगर जिल्ह्यातून‎साधारण तीन हजार पर्यटक‎जम्मू-काश्मीरला जाणार होते.‎मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे‎आमच्याकडे सातत्याने हॉटेल,‎विमान बुकिंग रद्द करण्यासाठी‎कॉल येत आहेत. विशेष म्हणजे‎बुधवारी नगरहून ८ पर्यटक‎कश्मीरला जाणार होते. मात्र‎त्यांनी बुकिंग रद्द केली.‎ – किशोर मरकड, अध्यक्ष,‎अहमदनगर टुरिझम फोरम.‎

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here