[ad_1]
नांदूरशिंगोटे – एकलव्यनगर (ठाकरवाडी) रस्त्यावर असणाऱ्या भोजापूर कालव्यारील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पाटबंधारे विभागाने तातडीने दुरुस्ती कर
.
शेतकऱ्यांचा जीव धोक्यात नांदूरशिंगोटे शिवारातील एकलव्यनगरकडे जाणाऱ्या कालव्यावरील पुलाची गेल्या काही वर्षापासून दुरवस्था झाली आहे. परिसरात राहणाऱ्या शेतकरी व आदिवासी बांधवांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करुन संरक्षक कठडे तयार करावे. – विनायक आगिवले, सदस्य, ग्रामपंचायत नांदूरशिंगोटे
[ad_2]