The need for Naam for purification of the heart, discourse on the occasion of Chandanooti at Bhajaling Maharaj Temple in Karakamba | अंतःकरण शुद्धीसाठी नामाची गरज: करकंबमध्ये भजलिंग महाराज मंदिरात चंदनउटी निमित्ताने प्रवचन‎ – Solapur News

0

[ad_1]

अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय ज्ञान येत नाही आणि नामाशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही यासाठी नाम हे आवश्यक असल्याचे मत डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी व्यक्त केले. करकंब येथील श्री भजलिंग महाराज मंदिरात चंदन उटी निमित्ताने बोधले महाराज यांचे नाम महिमा या विषयाव

.

डॉ. बोधले महाराज म्हणाले, ज्ञान हे अज्ञानाचा नाश करते. ज्ञानाचा अहंकार करणे योग्य नाही. नामाचा महिमा अगाध असून नाम हे सर्वश्रेष्ठ आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here