गोदावरी उजव्या कालव्याच्या चालू आवर्तनातून गाव तळे व बंधारे भरून द्यावेत.. चव्हाण
पाटबंधारे विभागाकडे केली मागणी
सोनेवाडी (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यात गेल्या दोन अडीच महिन्यापासून पाऊस नसल्याने येथील शेती पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या दोन...
सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’बाधित ३० जनावरांच्या मृत्यू
सातारा : जिल्ह्यात लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या संख्येत दररोज वाढ होत असून लम्पी स्कीनने आतापर्यंत ३० जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खिल्लार गाई...
स्ट्रॉबेरी रोपांच्या निर्मितीत घट! दरात वाढ; महाबळेश्वर, पाचगणी, जावलीत लागवडची लगबग
पाचगणी : महाबळेश्वर, पाचगणीसह वाई जावली परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड लगबग...
सुधारित पद्धतीने करडई लागवड
सोलापूर : कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबियाचे पीक म्हणून करडई पीक ओळखले जाते. करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन...
पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे पीक प्रात्यक्षिके संपन्न
पैठण,दिं.२२.(प्रतिनिधी) : एस एम सेहगल फाऊंडेशन व मोझॅक इंडिया फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने कृषी ज्योती प्रकल्पा अंतर्गत पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी , राजनी, शेकता,...
पावसाने पाठ फिरवल्याने हिरव्या चाऱ्याच्या किमती कडाडल्या, पशुपालकांच्या अडचणीत वाढ
सोलापूर : सोलापूरजिल्ह्यात टंचाईची परिस्थिती भीषण बनत चालली असून पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने आता ऐन पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या किमती दुपटीने वाढू लागल्या आहेत. अजून...
राज्याबाहेर ऊस पाठवण्यावर घातलेली बंदी उठली
पुणे : राज्यातील ऊस परराज्यात पाठ्वण्यावर घातलेली बंदी आता राज्य सरकारने उठवली आहे. सहकार मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात...
गाय-म्हैस प्रजनन कायदा ठरणार क्रांतिकारी!
सांगली : राज्य शासनाने गाय-म्हैस प्रजनन कायदा प्रस्तावित केला आहे. यातून दुभत्या जनावरांचे दर्जेदार रेतमात्रेपासून प्रजनन होण्यावर कटाक्ष ठेवण्यात येईल. तसेच रेतमात्रा उत्पादन, साठवणूक,...
मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सवाच्या निमित्ताने कृषी जनजागृती अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
पैठण,दिं.१७.(प्रतिनिधी) : मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सवाच्या निमित्ताने कृषी जनजागृती अभियान अंतर्गत पैठण तालुक्यातील अंतरवाली खांडी येथे कृषी विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर ,वसंतराव नाईक...
शेतकऱ्याने साडेतीन हजार किलो टोमॅटो फेकले रस्त्यावर! सरकारच्या धोरणाचा फटका
सोलापूर - मंगळवेढा - सोलापूर रोडवर ईचगाव या ठिकाणी शेतकऱ्याने साडे तीन हाजर किलो टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले. या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला...