पहाटेचा शपथविधी हा अजितदांदा विरोधातील षडयंत्र : धनंजय मुंडे
शिर्डी प्रतिनिधी :
देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटेचा शपथविधी हा अजितदांदा विरोधातील मोठे षडयंत्र होते. तसेच अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र रचले...
पक्षामध्ये सध्या एकाधिकारशाही सुरु आहे : आ. छगन भूजबळ
शिर्डी प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या एकाधिकारशाही सुरु आहे. मी कायम स्पष्ट बोलतो त्यामुळे मला खरे आणि स्पष्ट बोलण्याची शिक्षा मिळाली...
शरद पवारांचे अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर ! भाजपचा थेट लवासाची फाईल काढण्याचा इशारा...
नवी दिल्ली प्रतिनिधी : शरद पवार अमित शहांबद्दल असं म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला आहे. अमित शहा यांच्या...
विरोधकांना एकही जागा मिळणार नाही असे काम करा : अमित शहा
शिर्डी प्रतिनिधी : २०२४ वर्ष हे भाजपसाठी चांगलं राहीलं असल्याचे अमित शाह म्हणाले. तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा जिंकली आहे. २०२४वर्ष...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना शहरप्रमुख अतुल घटे यांच्यातर्फे पतंग भेट
येवला प्रतिनिधी.....
'येवला । पतंग शौकिनांचे गाव असलेल्या पैठणीच्या येवला गावात होत असलेल्या पतंग उत्सवाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे कौतुक केले. तसेच...
रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांचा “जनता दरबार” विविध प्रश्नांनी गाजला
फलटण : फलटण तालुक्यात आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'जनता दरबार' आयोजित...
संविधानाने दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर सावित्रीच्या लेकींनी पुढे यायला पाहिजे. महेंद्रशेठ घरत.
उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )
राष्ट्रमाता जिजाऊ, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व फातिमा बेग यांच्या संयुक्त जयंती निमित्त गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन...
वाल्मिक कराड प्रकरणी पोलीस प्रशासन कमी पडले – आ. रोहीत पवार
जामखेड तालुका प्रतिनिधी - मस्साजोग (बीड) हत्याकांड घडून महिना होत आला तरी पण तीन आरोपी अद्याप फरार आहेत. याच प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड...
आ. आशुतोष काळेंच्या प्रामाणिक पाणीदार लढ्याला यश मिळणार
गोदावरीच्या अभ्यास गटाच्या शिफारशीचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत
कोळपेवाडी वार्ताहर :- मेंढेगिरी समितीच्या अहवालातील शिफारशी कालबाह्य झाल्याने त्याच्या आधारे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले...
ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, : येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसात २०...