डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोरील मुख्य गेटचे काम एखदाचे झाले!
सातारा : जयंती झाली तरी अपूर्ण कामास गती मात्र धम्मचक्राप्रवर्तन दिनास आली. सर्व बाजुनी सुरक्षितता राहण्यासाठी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील असलेले मुख्य गेटचे काम एखदाचे झाले.
...
देगाव येथे रक्तदान व सर्वरोगनिदान शिबिर संपन्न
सातारा/अनिल वीर : नागराज मित्र मंडळ,देगाव (सातारा) यांच्यावतीने भव्य रक्तदान आणि सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले.
सर्व सर्व रोग निदान शिबिरामध्ये शंभर लोकांनी...
पाचगणी- महाबळेश्वर रस्ता दुरवस्थेस जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईची मागणी
वाई प्रतिनिधी :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल भाई गायकवाड यांनी वाई चे प्रांत यांना निवेदन दिले आहे की पाचगणी...
विरार आलीबाग काॅरीडोर संबंधी 500 च्या आसपास शेतकर्यांच्या हरकती.
शेतकर्यांना अल्प मोबदल्यात,सुवीधांपासून वंचित ठेवून गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्न.
एकिकडे शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत आयोजित पहिल्या जागतिक परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन ,तर उरण मध्ये शेतकर्यांच्या अधीकारांची पायमल्ली
उरण दि...
कोळगाव थडी येथे महिलांचा ग्रा. पं. कार्यालयावर हंडा मोर्चा
पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास २ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायतच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर...
कॉंग्रेस पक्षातर्फे येवला तालुक्यात रहाडी येथुन जनसंवाद यात्रेची सुरुवात.
येवला प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ३ सप्टेंबर २०२३ पासुन जनतेच्या प्रश्नावर जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे. येवला तालुका...
राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष
आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, बुधवार, दि. ३० ऑगस्ट २०२३, निज श्रावण शुक्ल पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, चंद्र - मकर राशीत सकाळी १० वा....
सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर बोकडवीरा ग्रामस्थांनी धडक दिली.
उरण पनवेल मार्गावर बस व एनएमएमटीची सेवा सुरळीत होणार . मोर्चानंतर बोकडवीरा ग्रामस्थांच्या मागण्या मान्य
उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर...
दि.१४ पासून सुरू झालेले आंदोलन रास्ता रोको नंतरही थांबायचे नाव घेत नाही !
सातारा/अनिल वीर : एस.टी. स्टॅण्ड,म्हसवड येथील अर्धवट काम सुरू करावे.या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते.रिपब्लिकन सेनेचे माण तालुकाध्यक्ष अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी...
धरणे आंदोलन १५ ऑगष्ट पासून सुरू असूनही अद्याप न्याय नाही !
!
सातारा/अनिल वीर : १५ ऑगस्ट २०२३ हा स्वातंत्र दिन साजरा केल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन...