Latest news
कागदोपत्री त्रुटीच्या नावाखाली कोल्हे आणि थोपटेंच्या कारखान्यांना कर्ज नाकारले राधानगरी भरले, दूधगंगेतून पाणी सोडले; कोल्हापूरला पुराचा धोका सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु, आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर दारूड्यांचा बिल देण्यावरून राडा, हॉटेल मॅनेजरला जबर मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सांगलीमध्ये चांदोली धरण परिसरात भूकंप मोपलवारांवर कुणाचा ‘साया’? तीन बाया आणि जमवली बक्कळ माया! सातारा जिल्ह्यात जोर'धार'; कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला पडले मोठे भागदाड राहुरी पोलिसांनी मोटार सायकल चोरांची दुसरी टोळी केली जेरबंद बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले

ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त, बिल मात्र हजारांत…

मसूरला वीज वितरण कंपनीचा अजब कारभार मसूर : वीजपुरवठा चालू नसतानाही हजारो रुपयांचे बिले घरपोच देऊन वीज वितरण कंपनीने ग्राहकाला जोर का झटका दिला...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क पावसात धरणे आंदोलन सुरू !

चुकीची शस्त्रक्रियेमुळे डॉ.ननावरे व डॉ.डुबल यांना निलंबित करावे : आदित्य गायकवाड सातारा/अनिल वीर : चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक हुबल यांची...

अनधिकृत कामाबाबत तहसिलदारांनी खुलासा करावा !

0
सातारा : महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे -  पाटील या एकीकडे अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई करत आहेत.महाबळेश्वर महसुल यंत्रणा ही किती जनजागृत आहे याचे धडे...

पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद

0
सातारा : मागील सहा महिन्यांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील...

लोकसभेत सत्ताधारी गटाचा पराभव होताच नगर- मनमाड महामार्गाचे काम पडले बंद …

0
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे                लोकसभेची निवडणूक संपली आता मतदारांची पाच वर्षांनी गरज लागणार आहे.नगर मनमाड महामार्गावर तुम्ही...

पावसाळ्यामुळे होणा-या खंडीत विद्युत समस्या बाबत भावना घाणेकर आक्रमक.

0
वीज अखंडीत चालू ठेवण्याचे व संपर्कासाठी हेल्पलाईन चालू करण्याची मागणी.  मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार...

उरण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

उरण दि ८(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यात ग्रामीण भागात व उरण शहरातील भागात मोकाट  भटकणाऱ्या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुत्र्यामुळे उरण मध्ये भीतीचे...

कुपनलिका दुरुस्तीविना तीन महिन्यांपासून बंद

पुसेसावळी : येथील संभाजीनगर व थोरवेवाडी परिसरातील सार्वजनिक कुपनलिका सुमारे तीन महिन्यांपासून बंद असल्याने ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.बंद...

लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

0
सातारा : सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७८६ गावांना १७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव...

महाबळेश्वर तालुक्यातील वाहतुकीच्या रस्त्याच्या मोरीला पङले भगदाङ

0
सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळिच दखल घेउन रस्ता व मोरीच्या दुरुस्तीची मागणी.     महाबळेश्वर/ पार्वतीपूर पार: महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम ग्रामिण भागाकङे जाणार्या मौजे...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

कागदोपत्री त्रुटीच्या नावाखाली कोल्हे आणि थोपटेंच्या कारखान्यांना कर्ज नाकारले

0
लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याने कर्ज नाकारल्याची चर्चा मुंबई /कोपरगाव : लोकसभेच्या निवडणुकीआधी कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचा १२५ कोटी रुपयांचा तसेच...

राधानगरी भरले, दूधगंगेतून पाणी सोडले; कोल्हापूरला पुराचा धोका

राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळत असून, पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी (४३ फूट) ओलांडणार आहे. राधानगरी धरण ९५ टक्के भरल्याने...

सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु, आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर

सांगली : आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या १० कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ...