सोनेवाडी चांदेकसारे परिसरात शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी पिकाला पसंती
पोहेगांव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चांदेकरसारे पोहेगाव परिसरात शेतकऱ्यांनी चालू वर्षी उन्हाळी बाजरी पिकाला पसंती दिली आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात...
जामखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे वीज पडून चार जनावरांचा मृत्यू
जामखेड तालुका प्रतिनिधी :
गेल्या चार पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच दि १७ एप्रिल रोजी सायंकाळी जामखेड तालुक्यात...
खुशखबर …यंदा देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : भारतीय हवामान विभागानं सोमवारी दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला. त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....
‘कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न’
उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने "रोल ऑफ...
कांदा निर्यात बंदीची मुदत वाढवल्यानंतर लोणंद मध्ये कांद्याला काय भाव मिळतोय ?
लोणंद : केंद्रातील मोदी सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या सदर निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात...
समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
आ.आशुतोष काळेंचा दूरदर्शीपणा फायदेशीर ठरणार
कोळपेवाडी वार्ताहर :- सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार (दि.०२) रोजी दि. २३.०९.२०१६ रोजीच्या आदेशाला आव्हाण देणाऱ्या सर्व याचिका निकाली काढुन उच्च न्यायालय...
एल निनोचा परिणाम कमी झाला ; मान्सून चांगला बरसणार !
संपूर्ण देशात उन्हाळ्यात जाणवणार उष्णतेच्या लाटा ...
मुंबई : तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक...
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा हजारो शेतकरी,उत्पादक,निर्यातदार, वाहतूकदारांना फटका
जेएनपीए बंदरातुन महिन्याकाठी ४ हजार कंटेनरमधुन एक लाख टन कांद्याची होणारी निर्यात शुन्यावर
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) आधी कांदा निर्यात शुल्कात केलेली वाढ त्यानंतर...
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांस सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार प्रदान
कोपरगाव : दि. ११ ऑक्टोंबर २०२३ -
सहकार क्षेत्रात साखर उद्योगात सातत्याने नाविन्यपुर्ण प्रयोग करून आधुनिकीकरणांची कास धरत...
रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी अवघी ५० टक्केच पेरणी
सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ५० टक्क्यांपर्यंतच पेर गेली आहे. तरीही...