कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना मानवंदना
कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून 205 किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. हिमालयाच्या इतर भागाप्रमाणे, कारगिलमध्ये थंड वातावरण असते. उन्हाळा...
बजेट ..
तोचि खेळ पहावा
जुन्या तिकीटावर
ठरलेल्या प्रतिक्रिया
बजेट आल्या नंतर...
सत्ताधारी आनंदात
नाही काही गत्यंतर
बजेट हे आशावादी
रे होणार स्थित्यंतर...
विरोधक ओरडतात
भुमिका तीचं निरंतर
चर्चा त्याचं वांझोट्या
चालत राहती नंतर..
कुणीम्हणे सापडला
प्रगती गतीचा मंतर
बजेट ...
सोंगटी ..
कधीकधी आंदोलक
यंत्रणेला धरतो वेठी
माहिती असे त्याला
जन शक्ती असे पाठी
कधी कधी अ कारण
खाल्ली पोलिस लाठी
ख-या खोट्या काहीही
केसेस लागल्या पाठी
लेकरांबाळा कल्याणे
लढाया प्रेमाच्या पोटी
रे चुका आंदोलकांच्या
मुखिया घालतो...
जीवन मंगलमय होण्यासाठी नैतिकता पाळावी (वर्षावासाचा उद्देश)
“चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकम्पाय, अत्थाय हिताय देवमनुस्सानं ।
देसेथ भिक्खवे धम्मं, अदिकल्याणं मज्झकल्याणं, परियोसानकल्याण, सात्थ सब्यञजनं ब्रम्हचरियं पकासेथ”॥
तथागतांनी धम्म प्रचार व...
आत्मपरीक्षण..
अधून मधून नेहमी
करा आत्मपरीक्षण
मान्य करुन प्रमाद
सुधारणा हो तक्षण
चालत असता वाट
सावधान क्षणोक्षण
काय पाहिले वाटेत
नोंदवं सर्वनिरीक्षण
चल अचल हरचीज
देते अमूल्य शिक्षण
बदल करा आवश्य
देण्या ऐवजी दूषण
उक्ती परिवर्त कृतीत
नको...
आषाढी ..
यंदा करी पायीवारी
उर्मी उसळली उरी
एकादशीले आषाढी
आता भेटणार हरि
पायी चालतानावारी
अनुभूती येई न्यारी
मंतरलेले दिवस ते
बरसे सुखानंदलहरी
हातात झेंडे पताका
वृंदावन डोक्यावरी
असे वाटे संगतीला
प्रत्यक्ष चाले श्रीहरी
आबालवृद्ध नर नारी
चालेखुशीत म्हातारी
एकात्मता...
जन्मास येऊनी पाहावी पंढरी
भूतलावरील साक्षात वैकुंठ म्हणजे पांडूरंगपल्ली,पंढरंगे अर्थात आताचे पंढरपूर ,भक्तांची दक्षिणकाशी, जिथे हिंदूचे पुजनीय व संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विष्णुचे अवतार श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून...
वारीत चोर ..
उत्साहे चाले वारी
आमचे भाग्य थोर
कळेना कसाकधी
वारीत घुसला चोर
उसवले सुरक्षाप्रश्न
पोलिसा लागे घोर
काय न्यालं चोरून
वारकरी रे बिनघोर
आयोजक करतात
व्यवस्था काटे कोर
घुसतात कावेखोर
तरीही टवाळखोर
भक्ती भाव खजिना
उघडा ठेवला समोर
विठू...
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला चेतविणारे – शाहिर अण्णाभाऊ
अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे मांग (हिंदु) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला...
मुशाफिरी …
नवीन मार्ग चांगला
पक्ष पर्यटन करावे
पक्ष आहेत भरपुर
मनसोक्त रे फिरावे...
राजकीय भवितव्य
उज्वल जिथे ठरावे
आवडते वातावरण
तिथे छान स्थिरावे...
विचीत्र पक्षांचे झेंडे
उंच उंचावून धरावे
कुठला पक्ष सोईचा
तपास आधी पुरावे...
समोरच्या पक्षानेही
आपणास्तव...