
सातारा/अनिल वीर : गावकरी हॉटेलनंतर गारवा बिर्याणीने धुमाकाळ घातला होता.आता बुधवार दि.५ रोजी पाटणची १०० टक्के चविष्ट गॅरंटी देणारी बिर्याणी राजधानी साताऱ्यात येत आहे. अशी माहिती बंधुत्व पाटणरत्न नितीन पिसाळ यांनी दिली.
सी गोल्ड रेस्टॉरंट नितीन पिसाळ यांनी पाटणमध्ये सुरू करून बिर्याणीची चव खवय्यांना दिली.शिवाय,जत्रा थाळीनेही भुरळ घातलेली आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केलेले आहे. राधेय केटरिंगच्या माध्यमातून विजयादशमीच्या मुहर्तावर नव्या खाद्य संस्कृती पर्वाची मेजवणीची सुरुवात होणार आहे.बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थांची मांदियाळी आहे.सकाळी ११ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत ग्राहकांनी लाभ घ्यावा. हतीखाना राजवाडा, सातारा येथे फक्त रु.९९/- मध्ये बिर्याणी मिळणार आहे.विशेष म्हणजे प्रथम ३ दिवस बिर्याणीवर पुलाव फ्री मिळणार आहे.