2000 ची नोट मागे घेण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय
मुंबई : नोटबंदीच्या काळात आणलेली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन...
२० रुपयात काढा २ लक्षाचा विमा
दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा...
‘लैंगिक छळाच्या आरोपाचे समितीने ऑडिओ-व्हीडिओ पुरावे मागितले’
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी समितीमार्फत सुरू आहे. या समितीसमोर...
अदानी समूहाची 2016 पासून चौकशी करत असल्याचा दावा सेबीने फेटाळला
अदानी समूहाची 2016 साली चौकशी करण्यात आली होती, हा दावा निराधार असल्याचं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थात ‘सेबी’ने सोमवारी (16 मे) सर्वोच्च न्यायालयात सांगितलं...
40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू
केरळच्या मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी सायंकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21...
मणिपूरमध्ये शूट अॅट साईटची ऑर्डर, संपूर्ण राज्यात कर्फ्यू, सैन्याचा फ्लॅग मार्च
मणिपूरमध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने एका सभेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर तिथं हिंसाचार सुरू झाला आहे.
या हिंसाचारानंतर मणिपूरच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला...
लुधियानात गॅसगळतीमुळे 11 जणांचा मृत्यू
पंजाबमधील लुधियाना शहरातील गियासपुरा भागात गॅसगळती होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काहीजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती तिवाना यांनी...
भारत गौरव रेल्वे पुण्याहून दाखल तर रावसाहेब दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा
( सुदाम गाडेकर /जालना )
राजूर : केंद्र सरकारच्या देखो अपना देश आणि एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भारत गौरव रेल्वे आज...
फरार अमृतपाल सिंहला भिंद्रनवालेच्या गावातून केली अटक
चंदिगढ : 18 मार्चपासून फरार असलेला 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलीस...
ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु
मुंबई, दि.२२ : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु...