अकोल्यातून निघालेले लाल वादळ संगमनेरात शमले..!
अकोले ते लोणी पर्यंतचा शेतकऱ्यांचा लॉंगमार्च संगमनेर येथे स्थगित
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या...
श्री गणेश कारखान्याच्या एक लाख एकावन्न हजारव्या पोत्यांचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते पूजन
राहता प्रतिनिधी : श्रीगणेश सह साखर कारखाना प्रगती करत असून कारखाना कार्यस्थळावर नुकतेच एक लाख एकावन्न हजार साखर पोत्यांचे पूजन जिल्हा बँकेचे संचालक युवानेते...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभागांमध्ये होणार नवीन भरती, 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
मुंबई : कृषी विभागातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या भरती बाबतची सुधारित जाहिरात 11 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीनुसार विचार केला तर...
पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी
उपमुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे केली मागणी
जामखेड तालुका प्रतिनिधी - राज्याच्या काही सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा बंद होणं, नेटवर्क नसणं किंवा सर्व्हर डाऊन होणं आदी...
शासनाच्या निर्णयाचा गव्हाच्या भावावर परिणाम; गहू उत्पादक शेतकरी अडचणीत
मुंबई प्रतिनिधी : ऐन हंगामात गव्हाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागील काही दिवसांत गव्हाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा परिणाम...
जेऊर पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांना सात नंबर फार्म भरूनही पाण्यासाठी वनवन
पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन
सोनेवाडी (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांना पाणी मिळावे म्हणून सात नंबर फार्म भरलेले आहे मात्र...
सोनेवाडीत पेरणी पूर्ण, चांदेकसारे परिसरात आभाळ कोरडेच
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात पोहेगांव, नगदवाडी येथे रोहिणी व मृगाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या करून घेतल्या. पिकांची उगवण झाली....
तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा
विटा : तासगाव तालुक्यातील सावळज, येळावी, वायफळे, तासगाव महसुली मंडलांत अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने या मंडलांतील ३२ गावांतील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अतुल...
निळवंडेच्या पाण्यासाठी रांजणगावात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रास्ता रोकोरांजणगाव देशमुख /कोपरगाव - निळवंडे Nilwande canel लाभक्षेत्र हे आवर्षण प्रवर्षण ग्रस्त असून कायमच हा भाग दुष्काळाच्या झळा सोसत...
राज्यात 7 ते 11 मे दरम्यान होणार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
पुणे : सध्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40° सेल्सिअसच्या पार गेलेला आहे.त्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत असून नागरिक...