उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्यावर मातंग साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय चर्चासत्र
पुणे : मातंग साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यीक उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्यावर राज्यस्तरीय.चर्चासत्राचे आयोजन पुणे येथे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या अनुषंगाने शनिवार...
रिफायनरी ../बहिरी गर्दी ..
रस्त्यावर सामसूम
असे सगळे सतर्क
अधून मधून कुणा
करत राहतो संपर्क.....
घेतो पूर्ण काळजी
आधीचं जाणे तर्क
सावध होतो लगेचं
दिसता काही फर्क...
भीतीचं करी रक्षण
स्व संरक्षणात गर्क
शहाणपणा जागृती
बनवू नये बुवा मुर्ख...
समस्त...
नातेवाईक ..
अतर्क्य असती कसे
हे विचीत्र नातेवाईक
सर्व डिफेक्टिव्ह पीस
बिघाड होई तांत्रिक
नको तेंव्हा गर्दी करी
भलते रे त-हेवाईक..
गरजेच्या वेळी गायब
वागे संदिग्ध सांशईक
समज गैरसमज पसरे
छळ करती मानसिक
उखांळ्यापाखाळ्यात
घालवी सारा लौकिक
सल्ले ...
स्त्री सन्मानाचा परमोच्च आदर्शबिंदू म्हणजे छत्रपती शिवराय!!
(शब्दांकन ) परशुराम निखळे,
"स्त्रियांची मान-सन्मान कायम राखला गेला पाहिजे .मग ती कुणी असो!" असा आदेश देऊन परस्त्री मातेसमान मानण्याची संस्कृती या देशाला देणार्या महान,पुरोगामी,आधुनिक...
बसवेश्वर …
बसवेश्वर ...
महात्माबसवेश्वर
प्रेरणादायी शैली
समाजा मिळाली
बहुगुणांची थैली
लोकशाही संसद
जगातली पहिली
अनुभव मंडपाची
स्थापना तू केली
कर्मकांडा विरूद्ध
चळवळ उभारली
लिंगायत समाजा
नवीन उर्मी आली
वीरशैवाची गिता
वचननिर्मीत भली
आंतरजातीविवाह
सुखे न्हाहली मुली
बालविवाह सरले
खुशीत खुले कळी
धर्म शब्द परवली
बसववचने...
स्टार्टअप इंडिया : इकोसिस्टमला प्रोत्साहन
स्टँड-अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायातील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी भारत सरकारने सुरू केली. हे स्टार्टअप इंडिया...
राशिभविष्य /दिनविशेष
शके १९४५, शोभननाम संवत्सर, मंगळवार, दि. २७ जून २०२३, आषाढ शुक्ल नवमी, चंद्र- कन्या राशीत, नक्षत्र- हस्त दु. २ वा. ४३ मि....
आपल्या पत्रातील भावना मनाभावाच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे साधन ‘टपाल'(जागतिक टपाल कार्यालय दिन)
९ ऑक्टोबर हा पहिला जागतिक पोस्ट दिवस १९६९ मध्ये टोकियो, जपान येथे यूनिवर्सल पोस्टल यूनियन काँग्रेसमध्ये घोषित करण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य श्री...
संस्था …/टॅरिफबाॅम्ब ..
संस्था ..
धर्मादाय काहीसंस्था
कशी दयनीय अवस्था
व्याधी ग्रस्त स्वता:चं
ढासळू गेली व्यवस्था
कशी सावरावी घडी
कसे कळणारं तटस्था
मनात वादळे हिंदोळे
कसे समजवे त्रयस्था
चोहोबाजूंनी युध्दघडे
जाणीव नसे अंतस्था
आतलाकलह मातता
कसेसावरावे बहिस्था
जिथे मिळे अमृतकुंभ
संजीवन...
विश्वव्यापी- राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
करोडो भारतीयांच्या जीवनमानात परीवर्तन घडवून आणणार्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान विश्वस्तरीय आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोटी-कोटी भारतीयांचे अंधकारमय...