Latest news
उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध  सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  अकोलेचे तहसीलदार मोरे यांचेवर ग्राहक पंचायतकडून कारवाईची मागणी अकोले तालुका एज्यु. सोसायटीच्या तीस विद्यार्थ्यांची टी सी एसमध्ये निवड राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ :  मनोज वाघ   शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक सन्मान - कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा

निसराळे गावातील शेतकरी ‘एआय’ तंत्रज्ञानातून १०० हेक्टरमध्ये ऊस पिकवणार

सातारा : जिल्ह्यातील निसराळे (ता. सातारा) गावी जवळजवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उसाची लागवड केली जाणार आहे. कृषी विभागाने यासाठी...

कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच वक्तव्य

  नाशिक : कर्जमाफीबाबत नाशिक विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याल सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी...

डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा, दि. 3:  1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व गावामध्ये ई पीक पहाणी उन्हाळी हंगाम 2025 सुरु करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2025 पासून...

फार्मर कप पुरस्काराचे कृषी मंत्री कोकाटे व अभिनेते अमिर खान यांच्या हस्ते वितरण

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी                    सुप्रसिद्ध सिने अभिनेते आमिर खान संचलित सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन आयोजित 'फार्मर...

कृ उ.बाजार समितीसाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी मदत –आ.आशुतोष काळे

भविष्यात तालुक्याच्या नैऋत्य भागात देखील उपबाजार समिती सुरु करावी कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील मतदारांनी सव्वा लाखाचे मताधिक्य दिल्यामुळे माझी जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे याची मला...

आवर्तनाच्या विस्कळीतपणाबाबत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना आ. काळेंनी धरले धारेवर

कोळपेवाडी वार्ताहर :- पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असतांना लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यक असणारी कामे पूर्ण केली जात नाही. त्याचा परिणाम...

आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनःर्जीवन …

तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची विशेष योजना कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केलेली आहे राज्यातील प्रत्येक गावाच्या...

पाटबंधारे विभागाकडून हॅरिसन ब्रँच चारीचे वाटोळे

बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या... शेतकरी सेना जिल्हाप्रमुख होन  कोपरगाव (प्रतिनिधी ) : कोपरगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या...

राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार

दिल्ली : देशातील सर्व 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या...

संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलनास राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :                 राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाचा अभाव, वाढती कर्जबाजारी स्थिती आणि शासनाच्या अपुऱ्या धोरणांमुळे मोठ्या संकटाचा सामना...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी वार्ताहर :- सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.परंतु जवळपास एक महिन्यापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात...

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले

0
कोपरगांव प्रतिनिधी - सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या...

सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही ! 

अनिल वीर सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे,"सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके मार्गदर्शन करीत होते.    ...