Latest news
मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश सातारा जिल्ह्यात १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा इलेक्टोरल बाँड हा सुनियोजित भ्रष्टाचार, जयंत पाटलांचा भाजपावर घणाघात कासच्या जलवाहिनीला कासाणी येथे गळती साताऱ्याला पुन्हा पावसाने झोडपले; वीजपुरवठा खंडित, विक्रेत्यांसह नागरिकांची धांदल उडाली केमिकलचा ट्रक उलटला; सातारा महामार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहतुक कोंडी फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली हव्यासा .. जावळी तालुका आरपीआय आठवले गटाची भाजपा युतीला सोडचिठ्ठी ! सौ.वंदनाताई उत्तेकर यांचे निधन

प्रत्येक विद्यर्थ्यानी गावाच्या विकासाठी योगदान दिले पाहिजे : सचिन सूर्यवंशी

0
कोपरगाव : प्रत्येक विद्यर्थ्यानी स्वतःच्या व गावाच्या विकासाठी पुढे येऊन या श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून...

आर्या नवले हिस राज्यस्तरीय ‘बालशौर्य’ पुरस्कार 

0
संगमनेर : सिन्नर येथील उडान फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार संगमनेरच्या आर्या सुनील नवले हिला प्राप्त झाला. एका जीवघेण्या अपघातात समयसूचकता व...

‘ते’ माजी विद्यार्थी ३० वर्षांनी आले एकत्र. 

0
देशमुखनगर :  शालेय शिक्षण झाल्यानंतर सुरूवातीला पुढच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात गेल्यामुळे सर्वांचा संपर्क तुटला. त्यानंतर नोकरी, व्यवसायातील व्यस्ततेमुळे अनेकांना भेटता येते नव्हते...

गुरुपौर्णिमा उत्सव व 11वी  विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात साजरा

येवला प्रतिनिधी :  अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स येथे गुरुपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली .याप्रसंगी प्रमुख...

आंतरराष्ट्रीय सुफी कलर महोत्सवासाठी निवडलेल्या झियाउल्ला फारुकीचा कुणाल दराडेकडून सत्कार

0
येवला, प्रतिनिधी  अजमेर शरीफ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुफी कलर महोत्सवात कॅलिग्राफर स्पर्धेसाठी येथील झियाउल्ला फारुकी यांची निवड झाली आहे.प्रतिष्ठेच्या या महोत्सवात निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख...

मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबईत प्रदान 

0
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली च्या...

अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात के. बी. साहेबांचे कार्य प्रेरणादायी…

0
कोपरगाव दि. 13“महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील के.बी. रोहमारे हे या जिल्ह्याचे वैभव होते. त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज खेड्यापाड्यातील व झोपडीतील माणूसही शिक्षण घेतो आहे. के. बी. रोहमारेंसारख्या लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाज सुधारणा हे ध्येय बाळगले होते. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षण संस्थांची स्थापना झाली व शिक्षणाबरोबरच कल्याणकारी राजकारण करणारे नेते निर्माण झाले.“ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमय्या महाविद्यालयात माजी आमदार के. बी. रोहमारे जन्मशताब्दी समारोप व गोदातरंग या के. बी. रोहमारे जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे हे होते तर संस्थेचे सचिव एड. संजीव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. “ ढाकणे पुढे म्हणाले की "आजचा काळ हा मूल्यांच्या ऱ्हासाचा काळ आहे. आजच्या राजकारणावर मी फार बोलणार नाही, परंतु राजकारण...

संजीवनी इंजिनिअरींगच्या प्रणालीला जपानच्या हांदा हेव्ही इंडस्ट्रीज मध्ये वार्षिक रू १९ लाखांची नोकरी –...

संजीवनीच्या इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन   विभागाचे यशकोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन (उद्योग-संस्था संवाद) विभागाच्या प्रयत्नाने विध्यार्थीनी प्रणाली अशोक  चौधरी हिची नोकरीसाठी थेट...

जपानमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  देणार  – मसॅतो सॅम्पेई

0
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये एशिया टू जपान कंपनीच्या सीओईंची भेटकोपरगांव: जपानमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे, परंतु ते आधुनिक तंत्रज्ञान इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यासाठी तरूण मनुष्यबळाची कमी आहे....

शाळेला शिक्षक मिळविण्यासाठी ७२ वर्षीय आजोबांचे आमरण उपोषण !

0
सोनेवाडी ग्रामस्थांसह पालकांचा पाठिंबा.. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा समर्थनार्थ राजीनामापोहेगांव( वार्ताहर): ...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

0
जावळी : सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने स्वीप कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा 'स्वीप'च्या नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून...

सातारा जिल्ह्यात १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

0
सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाई भीषण होऊ लागल्याने प्रशासनास टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात दोन लाख ९४ हजार ४४५ लोकांना १७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा...

इलेक्टोरल बाँड हा सुनियोजित भ्रष्टाचार, जयंत पाटलांचा भाजपावर घणाघात

ईस्लमपूर : ज्या मोठमोठ्या कंपन्यांची औषधांना मजुरी नाकारली गेली, त्याच औषध कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचे बाँड भाजपने स्वीकारले आहेत. ईडीची कारवाईमुळे तुरुंगवारी टाळण्यासाठी, जे तुरुंगात...