Latest news
उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध  सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  अकोलेचे तहसीलदार मोरे यांचेवर ग्राहक पंचायतकडून कारवाईची मागणी अकोले तालुका एज्यु. सोसायटीच्या तीस विद्यार्थ्यांची टी सी एसमध्ये निवड राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ :  मनोज वाघ   शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक सन्मान - कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा

दि.१४ पासून सुरू झालेले आंदोलन रास्ता रोको नंतरही थांबायचे नाव घेत नाही !

0
सातारा/अनिल वीर : एस.टी. स्टॅण्ड,म्हसवड येथील अर्धवट काम सुरू करावे.या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते.रिपब्लिकन सेनेचे माण तालुकाध्यक्ष अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी...

नोकऱ्या न दिल्याने ग्राम सुधारणा मंडळ सावरखारच्या वतीने जेएनपीए च्या विरोधात आमरण उपोषण.

उरण दि 31( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील मौजे सावरखार ग्रामस्थांच्या जमिनी न्हावा शेवा प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या होत्या. त्यांना जमीन संपादन वेळी नोकरी देण्याचे...

डॉ. तनपुरे साखर कारखाना कामगारांचा जन आंदोलन उभारण्याचा इशारा

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :                राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही केल्याने कामगारांचे काम...

देगाव येथे रक्तदान व सर्वरोगनिदान शिबिर संपन्न

0
सातारा/अनिल वीर : नागराज मित्र मंडळ,देगाव (सातारा) यांच्यावतीने भव्य रक्तदान आणि सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले.   सर्व सर्व रोग निदान शिबिरामध्ये शंभर लोकांनी...

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषद कार्यालय...

0
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक डॉ. डी एल कराड ,...

जेएनपीव्ही आर के एफ प्रशासना विरोधात पालकांचे गेट बंद आंदोलन.

अनेक विविध मागण्या अनेक महिने प्रलंबितच. बैठकीअंती पालकांच्या, विदयार्थ्याच्या सर्व मागण्या मान्य.  मागण्या मान्य करून अंमलबजावणी करण्याचे आर के एफ प्रशासनातर्फे पालकांना आश्वासन. विद्यार्थ्यांना अनैतिकतेचे...

कोल्हापूरात राष्ट्रीय महामार्गाचा झाला फुटपाथ? महामार्गावरील खड्ड्यात चक्क पेव्हिंग ब्लॉक

0
कोल्हापूर : महामार्गावरील खड्ड्यांमध्ये चक्क पेव्हिंग ब्लॉक वापरुन रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार पाहायला मिळाला आहे. महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून...

सोनेवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ नागरिक भयभीत वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा : मोहन गिरमे

0
पोहेगांव( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी सावळीविहीर शिवेलगत गेल्या तीन महिन्यापासून बिबट्याचा हैदोस सुरू असून या बिबट्याच्या धास्तीने नागरिक भयभीत झाले आहे. पाळीव...

सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर बोकडवीरा ग्रामस्थांनी धडक दिली.

0
उरण पनवेल मार्गावर बस व एनएमएमटीची सेवा सुरळीत होणार . मोर्चानंतर बोकडवीरा ग्रामस्थांच्या मागण्या मान्य उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर...

विरार आलीबाग काॅरीडोर संबंधी 500 च्या आसपास शेतकर्‍यांच्या हरकती.

0
शेतकर्‍यांना अल्प मोबदल्यात,सुवीधांपासून वंचित ठेवून गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्न. एकिकडे शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत आयोजित पहिल्या जागतिक परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन ,तर उरण मध्ये शेतकर्‍यांच्या अधीकारांची पायमल्ली उरण दि...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी वार्ताहर :- सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.परंतु जवळपास एक महिन्यापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात...

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले

0
कोपरगांव प्रतिनिधी - सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या...

सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही ! 

अनिल वीर सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे,"सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके मार्गदर्शन करीत होते.    ...