निळवंडेच्या पाण्यासाठी रांजणगावात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रास्ता रोकोरांजणगाव देशमुख /कोपरगाव - निळवंडे Nilwande canel लाभक्षेत्र हे आवर्षण प्रवर्षण ग्रस्त असून कायमच हा भाग दुष्काळाच्या झळा सोसत...
गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासूनच, कारखानदारांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट
पुणे : कर्नाटकमध्ये गाळप हंगाम यंदा लवकर म्हणजे एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील गाळप हंगामही त्याच दिवशी सुरू करावा अशी मागणी...
सहवीज निर्मितीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येईल -आ.आशुतोष काळे
काळे कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
कोळपेवाडी प्रतिनिधी:- सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. त्याचा फायदा कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
सातारा जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांचे ऊस दर जाहीर
सातारा : सातारा जिल्ह्यातील १७ पैकी १२ साखर कारखान्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दर जाहीर केले. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील कारखान्यांनी स्पर्धात्मक ३२०० रुपये...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित
पुणे, दि. २५: बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप...
शासनाच्या निर्णयाचा गव्हाच्या भावावर परिणाम; गहू उत्पादक शेतकरी अडचणीत
मुंबई प्रतिनिधी : ऐन हंगामात गव्हाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागील काही दिवसांत गव्हाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा परिणाम...
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनःर्जीवन …
तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची विशेष योजना
कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केलेली आहे राज्यातील प्रत्येक गावाच्या...
साडेचार लाख रुपयांच्या खतविक्रीस बंदी; फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कारवाई
दुधेबावी : फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली.यामध्ये चार लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री ...
बदलत्या वातावरणाचा खटाव तालुक्यात कांदा रोपांना फटका
सातारा : सततच्या पावसाचा खटाव तालुक्यात कांदा रोपांना फटका बसला आहे. पाऊस पूर्ण थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. या हंगामात पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना...
लाख लागवडीतून ‘हा’ शेतकरी कमवतो लाखो रुपये!
विशेष प्रतिनिधी महासंघ (छत्तीसगड) - आजकाल शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतात व यामध्ये बाजारपेठेची मागणी व त्यानुसार केलेली लागवड ही खूप फायद्याची...