झाडावर वीज कोसळून बैल ठार ;जवखेडा खुर्द येथील घटना
सुदाम गाडेकर, जालना/ राजूर : ...
शासकीय बैठकांच्या नावाखाली महसूल मंत्र्यांकडून आदर्श आचारसंहितेचा भंग
शेतकरी विकास मंडळाची राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार
संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार...
माहूर तालुक्यास अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले; शेतीचे व घरांचे प्रचंड नुकसान
खासदार हेमंत पाटील यांनी दिला नागरिकांना धीर........................................................................माहूर :- माहूर तालुक्यास बुधवारी रात्री अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीने अक्षरशा झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या...
अकोल्यातून निघालेले लाल वादळ संगमनेरात शमले..!
अकोले ते लोणी पर्यंतचा शेतकऱ्यांचा लॉंगमार्च संगमनेर येथे स्थगित
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या...
एक लाख मराठा युवक उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य – ना. नरेंद्र पाटील
अकोले ( प्रतिनिधी ) - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ,...
महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा दि. २५ - प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना...
वाळू धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी होणार– महसूल मंत्री विखे पाटील
मुंबई, दि. 25 : नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपनीमार्फत सन २०२१-२२ पर्यंत राबविण्यात येत होती. मात्र आता दि.१९ एप्रिल २०२३ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, 'गोपीनाथ...
उरण मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : ...
खारघर दुर्घटनेप्रकरणी शिंदे-फडणवीसांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारी याचिका
मुंबई : ‘नवी मुंबईतील खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यादरम्यान उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जणांचा मृत्यू झाला. याला मुख्यमंत्री...