Latest news
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध  सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही !  अकोलेचे तहसीलदार मोरे यांचेवर ग्राहक पंचायतकडून कारवाईची मागणी अकोले तालुका एज्यु. सोसायटीच्या तीस विद्यार्थ्यांची टी सी एसमध्ये निवड राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ :  मनोज वाघ   शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक सन्मान - कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितिच्या अध्यक्षपदी ऋषिकेश गायकवाड व उपाध्यक्षपदी गौरी आवळे 

आता माफी, पण पुन्हा चुकला तर सोडणार नाही….

मायणी प्रतिनिधी  : आपणास सार्वजनिक जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी खटाव-माणसह अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्या सर्वांना आपण आता माफ करत आहोत. पण पुन्हा चुकला तर...

‘शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे : मंत्री जयकुमार गोरे

विजय ढालपे;दहिवडी : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी गोरगरीब जनता धाय मोकलून रडत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब जनतेच्या पाठीशी सरकार, प्रशासन ठामपणे उभे आहे, असा विश्वास...

मी हार मानणार नाही, परिस्थिती बदलणारच : आ.रामराजे निंबाळकर

फलटण प्रतिनिधी : आम्ही शून्यातून राजकारणाची सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांनीही साथ दिली. गत 2-3 महिन्यांत काही अडचणीमुळे मला वेळ देता आला नाही. आता मी गावोगावी...

कॉम्रेड काका कदम यांच्या स्मृतिदिनी आरोग्य शिबिराचे आयोजन !

अनिल वीर सातारा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक  कोरेगाव तालुक्यात प्रति सरकारच्या नेतृत्वाखाली इंग्रजांची दमछाक करणारे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार कॉम्रेड काका...

आंबेडकर परिवाराचे स्थान महत्वाचे : चंद्रकांत खंडाईत

सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे विचार दिल्याने त्यांचे नातु धार्मिक, राजकीय,सामाजिक आदी क्षेत्रात भरीव असे काम करीत आहेत.तेव्हा कार्यकर्त्यांनी आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ रहावे. असे...

गावोगावी धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजेत : आगाणेकाका

गावोगावी धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजेत : आगाणेकाका सातारा : धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी गावोगावी समता सैनिक,बौद्धाचार्य व धम्म प्रचारक अधिकाधिक संख्येनी निर्माण झाले पाहिजेत.असे आवाहन भारतीय...

साताऱ्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन एकाचा खून; कारणही आलं समोर

सातारा : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे अशा घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली...

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम यांना पुरस्कार प्रदान

सातारा प्रतिनिधी : रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य सुनील कदम यांना बंधुत्व निष्ठावंत पुरस्कार सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव बनसोडे व बी.एल.माने...

साताऱ्यात ‘कोरोना’ने महिलेचा मृत्यू; खबरदारी घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा रुग्णालयात करोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले. साताऱ्यात...

बंधुत्व निष्ठांवत पुरस्कार जाधव दाम्पत्यास प्रदान

सातारा : वंचित बहुजन आघाडीचे पाटण तालुकाध्यक्ष संजय जाधव व रेखाताई जाधव या दाम्पत्यास संयुक्त असा बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे बंधुत्व निष्ठावंत पुरस्कार आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले

0
कोपरगांव प्रतिनिधी - सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या...

सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही ! 

अनिल वीर सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे,"सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके मार्गदर्शन करीत होते.    ...

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध 

0
जामखेड तालुका प्रतिनिधी  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा जामखेड येथे मराठा-बहुजन समाजाच्या संघटनांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते...