Latest news

अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम २५ जुलैपर्यंत न मिळाल्यास आमरण उपोषण

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२-२०२३ ची रक्कम २५ जुलैपर्यंत जमा न केल्यास ३१ जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा...

कृषि विज्ञान केंद्र, नारायणगांव येथे पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प एक दिवसाचे...

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २०२३-२४ (खरीप...

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड

पडीक जमिनीत ऊसापेक्षा जास्त उत्पन्न सातारा : बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्हयाची निवड करण्यात आली असून या  कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार...

अकोल्यातून निघालेले लाल वादळ संगमनेरात शमले..!

अकोले ते लोणी पर्यंतचा शेतकऱ्यांचा लॉंगमार्च संगमनेर येथे स्थगित संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील  शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या...

लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यात ४० गायी या आजाराने बाधीत झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे...

पैठण तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

पैठण,दिं.१४:पैठण तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रेते यांच्यावर नियंत्रणासाठी तालुका स्तरावर सह नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच भरारी पथकाची देखील स्थापना करण्यात आलेली...

इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना 8000 रू  पगारवाढ कामगार नेते महेंद्र घरत  यांची यशस्वी मध्यस्थी.

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )कामगार हाच संघटनेचा आत्मा हे ध्येय्य ठेवुन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम...

देवनाचा सिंचन प्रकल्प  मार्गी लावा – जनता दरबारात मंत्री भारती पवार यांना साकडे

सर्व विभागांची मंत्रालयात एकत्रित बैठक लावण्याची जलहक्क संघर्ष समिती ची मागणी येवला , प्रतिनिधी  तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम जर   २०२४ पूर्वी सुरु...

पुरंदर उपसा योजना खरंच शेतकर्‍यांना उपयुक्त?    

मुर्टी ता, बारामती:-बारामती तालुक्यातील जिरायत भागातील शेतीसाठी बारामती तालुक्यातील राजकीय लोकप्रतिनिधींनी अनेक महत्वकांक्षी योजना आणल्या परंतु यामध्ये जिरायत भागात पुरंदर उपसा ही योजना प्रामुख्याने...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...