Latest news

स्पीडी कंपनीजवळील दुकांनांना लागली आग सुदैवाने कोणतेही जिवितहानी नाही.

0
रात्री 1.30 च्या सुमारास लागली आग.  उरण दि. 2 (विठ्ठल ममताबादे) : ...

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
नाशिक, दि. १: जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार...

उरणकरांवर आता पाणी संकट; आठवड्यातून तीन दिवस होणार पाणी कपात .

0
पाणी जपून वापरण्याचे प्रशासन तर्फे आवाहन. उरण दि. 30 (विठ्ठल ममताबादे ) ...

सिव्हिल हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार विरोधार्थ वंचितचे आंदोलन

0
सातारा/अनिल वीर : येथील सिव्हिल हॉस्पिटल तथा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वैद्यकीय प्रतिपूर्ती विभागामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सर्जन डॉ. सुभाष चव्हाण, विभाग प्रमुख...

पारंपारिक मच्छीमार बचाव कृती समितीचा विजयी मेळावा.1630 कुटुंबियांचा यशस्वी संघर्ष. 17 वर्षाच्या लढ्याला आले...

0
मच्छिमार बांधवाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशीनल फिश वर्कर्स युनियनची स्थापना. उरण दि 26(विठ्ठल ममताबादे) मोरा प्रवाशी धक्का व JNPT शेवा यांच्या दरम्यानचे मासेमारी जमिनीत...

स्त्री मुक्तीचा मार्ग बाबासाहेबांनी दिल्याने सर्व क्षेत्रात महिलांच आघाडीवर आहेत.

0
सातारा : महिला विरोधी रचना केलेल्या मनुस्मृतीचे दहन केले होते.स्त्री मुक्तीचा मार्ग बाबासाहेबांनी दिला होता. म्हणूनच महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आढळून येत आहेत.    ...

नाताळच्या दिवशी पाणीटंचाई; ख्रिश्चन समाजातर्फे कोपरगाव नगर परिषदेचा निषेध 

0
  -लताताई त्रिभुवन यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केला संताप  कोपरगाव : दि.२५ डिसेंबर २०२२ नाताळ हा ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. या सणाच्या दिवशीसुद्धा ख्रिश्चन समाजाला...

चार्ल्स शोभराजची नेपाळ सुप्रीम कोर्टाने केली सुटका

0
नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी (21 डिसेंबरला) सिरीयल किलर चार्ल्स शोभराजला सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याला फ्रेंच पर्यटकांना विष देऊन मारल्याच्या आरोपाखाली भारतातही अटक झाली...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

आमचं सरकार आलं तर अग्निवीर योजना कचऱ्यात टाकू – राहुल गांधी

केंद्रात आमचं सरकार स्थापन झालं तर सैन्य भरतीसाठी मोदी सरकारने सुरू केलेली अग्निवीर योजना बंद करू, असं राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. ते रविवारी...

रेशन दुकानदाराने खाल्ले गरिबांच्या ताटातील शेकडो किलो अन्नधान्य

0
राहता / शिर्डी : शिर्डीमध्ये एका शासकीय स्वस्त धान्य दुकानदाराने गरिबांसाठी आलेल्या गहू तांदळाचा शेकडो किलोचा साठा पुरवठा व इतर महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत...

समाजाला भूषण वाटावं अस आदर्श जाधव दाम्पत्य ..

 मातृतिर्थ सिंदखेड राजा येथील आंबेडकरी चळवळीचे स्मृतीशेष नागोराव जाधव गुरूजी ज्यांनी १४ आक्टोंबर १९५६ साली नागपूर दिशाभूमी येथे डॅा. बाबासाहेब आंहेडकरांचे दर्शन घेवून बुध्द...