Latest news

खारघर प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा – माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात 

संगमनेर : १६ एप्रिल रोजी राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा बळी गेला तर अनेक नागरिक आजारी पडले आहेत. एप्रिलच्या...

वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर, दि.२३ एप्रिल -अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

पाडळी,पाताळेश्वर विद्यालयात उन्हाळी वर्गात आवडी नुसार शिक्षण

सिन्नर :र्ष संपलं परीक्षा झाल्या शासनाने शालेय पोषण आहारासाठी २० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे आदेश दिले या काळात पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात संस्थेचे...

MPSC परीक्षेच्या ‘हजारो’ विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची हजारो प्रवेश पत्रं (हॉल तिकीट) लीक झाल्याचं समोर आलं आहे. गट ब आणि गट...

नवघर पासून ते फुंडे हायस्कूल दरम्यान उड्डाणपुलाच्या ठिकाणी हाईटगेज पुनर्जिवीत करावी : विजय भोईर

उरण दि 23 ( विठ्ठल ममताबादे ) उरणमधील वाढते अपघात व अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिकांची संख्या लक्षात घेता भविष्यात कोणतेही अपघात होऊ नये. कोणत्याही...

राज्यात चार दिवस पावसाचे, विदर्भापेक्षा आता पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान

सातारा : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २३ ते २६ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह...

लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब...

स्थानिकांना रोजगार, लातूरच्या विकासाला गती मिळणार लातूर, दि. २३ : येथील रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार...

साई मंदिरात भाविकांना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार !

साईबाबा संस्थानचा परवानगीसाठी न्यायालयात अर्ज ...

बाजार समित्यांमध्ये मतदान अधिकार नाकारणाऱ्यांचा बंदोबस्त करा-ॲड.काळे

कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या व्यवस्थेमध्ये निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली,पण त्याला मतदान करण्याचा अधिकार सोयीस्कररित्या नाकारण्यात आला असून हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची टिका...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...