Latest news

आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज दयाभाई खराटे होते – दादाभाऊ अभंग

0
स्मृतिदिनी अभिवादन व मान्यवरांना पुरस्कार प्रदान मलकापूर प्रतिनिधी : सामाजिक परिवर्तनाचा ध्यास जीवनभर अंगी बाळगून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे सक्रिय योद्धे व बाबासाहेबांची चळवळ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य देशाला मार्गदर्शक : युवराज भूषणसिंह राजे होळकर

म रा मराठी पत्रकार संघाच्या कार्यलायाला भेट जामखेड तालुका प्रतिनिधी                        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक तत्वनिष्ठ,...

भिम माझा लढे देत होता,मला समतेकडे नेत होता…

0
       आंबेडकरी शाहिरी जलसाने केले लोक प्रबोधन येवला :       क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधकी शाहिरी जलसा परंपरेला आदर्श मानून आंबेडकरी...

गाव तिथे वडवृक्ष उपक्रम 2024 अंतर्गत आनंदपुर येथे वृक्षारोपण

पैठण,दिं.१०.(प्रतिनिधी):गाव तिथे वडवृक्ष उपक्रम 2024 अंतर्गत आनंदपुर येथे वृक्षारोपण करण्यात आले.    जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर दिलीप स्वामी व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद छत्रपतीसंभाजीनगर विकास मीना ,उपमुख्य...

डॉ. हनुमंतराव जगताप यांना राष्ट्रीय पुरस्कार

उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण जिल्हा रायगड येथील प्रा. डॉ. हनुमंतराव जगताप यांना राष्ट्रस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्मश्री पुरस्कार...

सारडे गावातील महिलेचा सर्प दंशाने मृत्यू

0
नागरिकांनी,शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे सर्प मित्रांचे आवाहन  उरण दि ५(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (वय ७७ )  हिला सर्प दंश झाल्याने...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...