Latest news

आणखी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार : पंजाबराव डख

पुणे : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर येत आहे. या नव्या हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा...

तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

कृषीमंत्र्यांच्या हस्ते अकोले येथे कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे उद्घाटन शिर्डी प्रतिनिधी :-   शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती, प्रतिनिधी दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात...

शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देणारी योजना ‘अॅग्रीस्टॅक

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने  १४ ऑक्टोबर २०२४...

अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव

पाचगणी : जिल्ह्यात पाऊस सुरूच असून स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातही अति पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे सध्यातरी स्ट्राॅबेरीची लागण १५ दिवस पुढे गेली आहे....

सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका !

एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे आवाहन  उरण दि १०(विठ्ठल ममताबादे ) सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती...

विधानसभा निवडणुकीनंतरच राज्यात ऊस तोडणी सुरू होण्याची शक्यता

सातारा : राज्यातील बहुतांश सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या बॉयलरचे प्रदीपन दसऱ्याच्या मुहूर्तावर झाले. त्यानंतर लगेच हंगाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे...

हरितक्रांती-धवलक्रांती नंतर आता नीलक्रांती शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार :  विवेक कोल्हे

संजीवनीचा उद्योग समूह व संजीवनी फार्मर्स फोरमचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न कोपरगाव प्रतिनिधी :-  शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पुरक व्यवसायाकडे वळावे. शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे...

मावा रोगाच्या प्रादुर्भावामुळे पोळ कांद्याचे उत्पन्न घटले.. शेतकरी अडचणीत 

कोपरगाव (प्रतिनिधी) : नाशिक नगर जिल्ह्यात पोळ्याच्या अगोदर लाल कांद्याचे पीक घेण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे कांदा पीक अडचणीत आले आहे. ...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...