Latest news

पीक पंचनामे होऊनही बळीराजा भरपाईच्या प्रतीक्षेत

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची भारतीय किसान संघ परिवारामार्फत मागणी जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पिंपरी खुर्दमधील वाघळूद या या शिवारातील भागांमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार...

शेतकऱ्यांना नवीन ऊसाची लागवड करण्यासाठी ऊसाच्या बेण्याचे वितरण 

सिंजेटा फाऊडेशन व ॲर्ग्रिकल्चर इंत्रेप्रेन्युअर ग्रोथ फाउंडेशनचा पुढाकार देवळाली प्रवरा / प्रतिनिधी : राहुरी ,राहता व श्रीरामपुर तालुक्यातील ऊसाचे आगार असल्याने येथिल शेतकऱ्यांना ऊसाची नवीन जातीचे...

स्ट्रॉबेरी रोपे जळून खाक; शेतकऱ्यांचे तब्बल 30 लाखांचे नुकसान

भिलार : सायघर (ता.जावळी) येथे स्ट्रॉबेरी शेताच्या मळ्यात अनोळखीने रात्रीच्या वेळी तणनाशकाची फवारणी केल्याने पूर्ण शेतातील स्ट्रॉबेरी रोपे  जळून खाक झाली आहेत. यामध्ये तीन...

दूध दरात घट; खाद्याचे दर वाढले!, पशुपालक मेटाकुटीस

कराड : cattle feed पशुखाद्याचे दर सतत वाढत असल्याने पशुपालक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. पशुखाद्याच्या दरात गत महिन्यातच तीस रुपयांची वाढ करण्यात...

हरितक्रांती-धवलक्रांती नंतर आता नीलक्रांती शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार :  विवेक कोल्हे

संजीवनीचा उद्योग समूह व संजीवनी फार्मर्स फोरमचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न कोपरगाव प्रतिनिधी :-  शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पुरक व्यवसायाकडे वळावे. शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे...

राज्यात पाऊस पुन्हा बरसणार, मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधारा.

मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून जोरदार बरसला. पण ऑगस्टच्या पहिल्या दोन दिवसात मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पण अशात आज...

जायकवाडीच्या बारा दरवाजातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले

पैठण,दिं.१०(प्रतिनिधी): पैठण येथील जायकवाडी प्रकल्प नाथसागर यंदाच्या पावसाळा सत्रात भरतो का नाही अशी धाकधूक मराठवाड्यातील जनतेत होतांना दिसत होती मात्र निसर्गाच्या कृपेमुळे दि.९ सोमवारी...

गेल्या वर्षीचा हिशेब झाल्याशिवाय एकही कारखाना चालू करू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून गेल्यावर्षीचा हिशेब झाल्याशिवाय एकही कारखाना चालू करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.मागील...

सोनेवाडी चांदेकसारे परिसरात शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी पिकाला पसंती 

पोहेगांव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चांदेकरसारे पोहेगाव परिसरात शेतकऱ्यांनी चालू वर्षी उन्हाळी बाजरी पिकाला पसंती दिली आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात...

महात्मा फुले कृषि विद्यापीठात खरीप आढावा व रब्बी नियोजन बैठक 2024 संपन्न

राहुरी प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे खरीप आढावा व रब्बी नियोजन बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...