Latest news

सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका !

0
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे आवाहन  उरण दि १०(विठ्ठल ममताबादे ) सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती...

उरण नगरपालिकेत पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश.     

0
जनतेच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी  उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) :                            ...

पसरणीच्या भैरवनाथ विद्यालयावर बंद होण्याची टांगती तलवार

सातारा प्रतिनिधी : पसरणी गावातील हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे भैरवनाथ विद्यालय आज शेवटच्या घटका मोजत आहे. कमी होत चाललेल्या पटसंख्येमुळे अनेक वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत....

माणमध्ये घरांची पडझड; शेतीचे नुकसान

दहिवडी प्रतिनिधी  : माण तालुक्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली असली तरी रविवारी झालेल्या पावसाने तालुक्यात फार मोठे नुकसान झाले आहे. माणगंगा नदीवरील अनेक पुलांवर पाणी...

गतिरोधक नसल्याने नगर – मनमाड महामार्गावरील येवला नाका चौफुलीवर सुरु आहे अपघाताची मालिका

0
विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन ओलांडावा लगत आहे रस्ता(अशोक आव्हाटे) कोपरगाव :- कोपरगाव शहराच्या बाहेरून जाणारा अहमदनगर मनमाड महामार्गावर गतिरोधक नसल्या मुळे नागरिकांना...

ब्राम्हणगांव सोसायटीच्या अध्यक्षपदी ठकुनाथ आहेर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गंगावणे

0
कोपरगांव प्रतिनिधी : तालुक्यातील ब्राम्हणगांव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे ठकुनाथ...

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील आर.आर.सी बैठकीत नियोजन अभाव

0
आर. आर. सी. पीएच. डी. शीर्षक मान्यतेसाठीच्या बैठकीत पिएचडी ईच्छूक चक्क जमिनीवर नांदेड – प्रतिनिधी येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे शुक्रवार दिनांक 27/12/24 रोजी...

दररोज वीज जात असल्याने नागरिक हैराण 

0
अखंडीत वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी  उरण दि २७(विठ्ठल ममताबादे ) अन्न वस्त्र निवारा याचबरोबर वीज सुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक...

सोनेवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ नागरिक भयभीत वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा : मोहन गिरमे

0
पोहेगांव( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी सावळीविहीर शिवेलगत गेल्या तीन महिन्यापासून बिबट्याचा हैदोस सुरू असून या बिबट्याच्या धास्तीने नागरिक भयभीत झाले आहे. पाळीव...

जलपर्णीमुळे चिंचनेर वंदनमध्ये कृष्णा नदीच्या पात्राची दुर्दशा

0
सातारा : यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलेली आहे. अशा काळात उपलब्ध असलेले नदी पात्रातील पाणी तरी स्वच्छ असले पाहिजे ही...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...