सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका !
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे आवाहन
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती...
उरण नगरपालिकेत पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश.
जनतेच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) : ...
पसरणीच्या भैरवनाथ विद्यालयावर बंद होण्याची टांगती तलवार
सातारा प्रतिनिधी : पसरणी गावातील हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे भैरवनाथ विद्यालय आज शेवटच्या घटका मोजत आहे. कमी होत चाललेल्या पटसंख्येमुळे अनेक वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत....
माणमध्ये घरांची पडझड; शेतीचे नुकसान
दहिवडी प्रतिनिधी : माण तालुक्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली असली तरी रविवारी झालेल्या पावसाने तालुक्यात फार मोठे नुकसान झाले आहे. माणगंगा नदीवरील अनेक पुलांवर पाणी...
गतिरोधक नसल्याने नगर – मनमाड महामार्गावरील येवला नाका चौफुलीवर सुरु आहे अपघाताची मालिका
विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन ओलांडावा लगत आहे रस्ता(अशोक आव्हाटे) कोपरगाव :- कोपरगाव शहराच्या बाहेरून जाणारा अहमदनगर मनमाड महामार्गावर गतिरोधक नसल्या मुळे नागरिकांना...
ब्राम्हणगांव सोसायटीच्या अध्यक्षपदी ठकुनाथ आहेर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गंगावणे
कोपरगांव प्रतिनिधी :
तालुक्यातील ब्राम्हणगांव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे ठकुनाथ...
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील आर.आर.सी बैठकीत नियोजन अभाव
आर. आर. सी. पीएच. डी. शीर्षक मान्यतेसाठीच्या बैठकीत पिएचडी ईच्छूक चक्क जमिनीवर
नांदेड – प्रतिनिधी
येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे शुक्रवार दिनांक 27/12/24 रोजी...
दररोज वीज जात असल्याने नागरिक हैराण
अखंडीत वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे ) अन्न वस्त्र निवारा याचबरोबर वीज सुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक...
सोनेवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ नागरिक भयभीत वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा : मोहन गिरमे
पोहेगांव( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी सावळीविहीर शिवेलगत गेल्या तीन महिन्यापासून बिबट्याचा हैदोस सुरू असून या बिबट्याच्या धास्तीने नागरिक भयभीत झाले आहे. पाळीव...
जलपर्णीमुळे चिंचनेर वंदनमध्ये कृष्णा नदीच्या पात्राची दुर्दशा
सातारा : यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलेली आहे. अशा काळात उपलब्ध असलेले नदी पात्रातील पाणी तरी स्वच्छ असले पाहिजे ही...