Latest news

निसराळे गावातील शेतकरी ‘एआय’ तंत्रज्ञानातून १०० हेक्टरमध्ये ऊस पिकवणार

सातारा : जिल्ह्यातील निसराळे (ता. सातारा) गावी जवळजवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उसाची लागवड केली जाणार आहे. कृषी विभागाने यासाठी...

कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच वक्तव्य

  नाशिक : कर्जमाफीबाबत नाशिक विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याल सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी...

डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा, दि. 3:  1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व गावामध्ये ई पीक पहाणी उन्हाळी हंगाम 2025 सुरु करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2025 पासून...

फार्मर कप पुरस्काराचे कृषी मंत्री कोकाटे व अभिनेते अमिर खान यांच्या हस्ते वितरण

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी                    सुप्रसिद्ध सिने अभिनेते आमिर खान संचलित सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन आयोजित 'फार्मर...

कृ उ.बाजार समितीसाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी मदत –आ.आशुतोष काळे

भविष्यात तालुक्याच्या नैऋत्य भागात देखील उपबाजार समिती सुरु करावी कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील मतदारांनी सव्वा लाखाचे मताधिक्य दिल्यामुळे माझी जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे याची मला...

आवर्तनाच्या विस्कळीतपणाबाबत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना आ. काळेंनी धरले धारेवर

कोळपेवाडी वार्ताहर :- पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असतांना लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यक असणारी कामे पूर्ण केली जात नाही. त्याचा परिणाम...

आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनःर्जीवन …

तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची विशेष योजना कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केलेली आहे राज्यातील प्रत्येक गावाच्या...

पाटबंधारे विभागाकडून हॅरिसन ब्रँच चारीचे वाटोळे

बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या... शेतकरी सेना जिल्हाप्रमुख होन  कोपरगाव (प्रतिनिधी ) : कोपरगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या...

राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार

दिल्ली : देशातील सर्व 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या...

संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलनास राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :                 राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाचा अभाव, वाढती कर्जबाजारी स्थिती आणि शासनाच्या अपुऱ्या धोरणांमुळे मोठ्या संकटाचा सामना...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...