अमोल बर्डे, आकाश गायकवाड यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश
पैठण,दिं.६.(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापु भुमरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पैठण तालुक्यातील वडवाळी येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल...
‘आरक्षणासाठी एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे देतो’ मनोज जरांगे पाटील’
जालना : मराठवाड्यातल्याच नाही, तर महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देता येईल एवढे पुरावे आमच्याकडे आहेत, असं मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी...
चांगतपूरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
पैठण,दिं.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील चांगतपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
यावेळी ध्वजारोहण उपसरपंच मुक्ताबाई गिते यांच्या हस्ते करण्यात...
पैठण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात साफसफाई
मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत उपक्रम
पैठण,(प्रतिनिधी): पैठण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय हे...
पैठण येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाची बैठक संपन्न
तालुक्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना
पैठण,(प्रतिनिधी): पंचायत समिती पैठण येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाची बैठक संपन्न झाली यावेळी तालुक्यातील अपूर्ण...
सिडकोच्या भाडेपट्टयाचे निवासी भूखंडांचे कब्जेहक्कामध्ये रुपांतर करता येणार
सिडकोतर्फेयोजनेच्या अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना
नांदेड प्रतिनिधी : सिडको तर्फे रहिवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर (लिजहोल्ड) वाटप केलेल्या जमिनी कब्जेहक्कामध्ये (फ्रीहोल्ड) रुपांतरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला...
डॉ. तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मे पुर्वी पूर्ण करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राहुरीच्या डॉ.बा.बा. तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक मे-2025 च्या आत कोणतेही कारण न देता घेण्यात यावी, असे आदेश औरंगाबाद...
श्री रेणुकादेवी शरद कारखान्याचा आठवा गळीत हंगाम उत्साहात.
इतर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देणार - विलास भुमरे
पैठण ,दिं.५.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंढाळा येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४...
समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
आ.आशुतोष काळेंचा दूरदर्शीपणा फायदेशीर ठरणार
कोळपेवाडी वार्ताहर :- सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार (दि.०२) रोजी दि. २३.०९.२०१६ रोजीच्या आदेशाला आव्हाण देणाऱ्या सर्व याचिका निकाली काढुन उच्च न्यायालय...
संघटित झालो तर आपण कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो : डॉ ऋषीकेश कांबळे
छ. संभाजी नगर : बाबासाहेबांच्या विचाराप्रमाने आपण संघटित होउन संघर्षासाठी सज्ज झालो तर आपण कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत आणि...