Latest news

Project submitted with bogus information will be rejected by farmers | बोगस माहिती जमा...

तालुक्यातील निमगावखलू येथे डालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या सिमेंट कंपनी उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवण्यासाठी सांगवी फाटा येथील...

Severe water shortage in 313 villages in Melghat | मेळघाटमधील 313 गावांत भीषण पाणीटंचाई:...

अमरावती जिल्ह्यातील 776 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जूनपर्यंत पूर्ण करायच्या उपाययोजना सध्या केवळ 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित आहेत..चांदुर रेल्वे तालुक्यातील...

उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे वाहतूक कोंडी बाबत धरणे आंदोलन स्थगित

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) उरण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाने गुरुवारी २९ ऑगस्ट पासून उरण तहसिल...

लोकनेते दि बा पाटील आगरी कोळी भंडारी सागरपुत्रांसाठी दीपस्तंभारखे

2500 वर्षाच्या लिखित इतिहासात ज्यांनी आपले सागरी अस्तित्व अखंड संघर्ष करून जपले आहे.ते आगरी कोळी भंडारी कराडी गावित हे छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे लढाऊ लोक...

सलग सोळा तास अभ्यास करत विद्यार्थ्यांची महामानवास वैचारिक सलामी

येवला प्रतिनिधी ; मी अजिवन विद्यार्थी म्हणून जगण्यात धन्यता मानतो असे अध्ययनाप्रती असलेले आपले प्रेम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. पुस्तकांसाठी घर...

जेएनपीटीच्या कामगार नेत्यांची निर्दोष मुक्तता.

उरण दि ९(विठ्ठल ममताबादे ) : जेएनपीटी वर्कर्स युनियन तर्फे कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात दिनांक ०७ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण केले...

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचा विविध कर्ज योजनांचा लाभ घ्या 

सातारा दि. 19 (जिमाका) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील( चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचा आर्थिक, शैक्षणिक...

The road between Patrakar Chowk and Nepti Naka will be open for traffic within...

मध्यवर्ती शहर व सावेडी उपनगर परिसराला जोडणारा व वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते नेप्ती नाका चौक रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण...

‘माझा आगबोट प्रवास’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन    

सातारा/अनिल वीर : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी केलेल्या प्रवास वर्णनाचे ‘माझा आगबोट प्रवास’ या नावाने  विख्यात समीक्षक...

आजपासून बदलणार हवामान; १० राज्यांमध्ये ६ दिवस बरसणार वरुण राजा

मुंबई : उत्तर भारतात हवामान आपला मूड बदलत असल्याने परत एकदा थंडी परतण्याची शक्यता आहे. एक फेब्रुवारीपासून उत्तर भारतातील मैदानी भागात सहा दिवस पाऊस...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...