Latest news

टपाल कार्यालयातील आधार कार्ड  अद्ययावत करणे बंद असल्याने नागरिकांची अडचण.

0
फलटण प्रतिनिधी          फलटण येथील मुख्य टपाल कार्यालयातील आधार कार्ड केंद्र बऱ्याच दिवसापासून बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण, गैरसोय झाली आहे. भ्रमणध्वनी क्रमांक आधार कार्ड ला...

सोनेवाडी परिसरात बिबट्याकडून दिवसाआड पशुधनाची शिकार.

शेतकरी त्रस्त मात्र वनविभागाचे दुर्लक्ष  कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. सिरीयल किलर प्रमाणे बिबट्या...

आरळा येथील रस्ताची दुरअवस्था

0
वारणावती वार्ताहर :   आरळा तालुका शिराळा येथे कोकरूड  चांदोली मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे वारणा डाव्या कालव्याचे ...

१७ जुलै २०२३ पासून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे उरण तहसील कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन.

उरण दि. ९( विठ्ठल ममताबादे) जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार एन.एस.पी.टी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे ३८ वर्षानी पुनवर्सनाचे मा.तहसीलदार उरण हे जे.एन.पी. टी च्या...

ममदापुर वन संवर्धन राखीव  मुळे ‘देवनाचा’ आणि ममदापुर  साठवण तलाव अडचणीत

0
प्रकल्पांचा खर्च दुपटीने वाढला निविदा घेण्यास ठेकदारही मिळेना प्रकल्प रद्द होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट येवला प्रतिनिधी (सय्यद कौसर) ममदापुर येथे वन संवर्धन राखीव झाल्याने वन्य प्राण्यांना...

उलवेमधील अनधिकृत शेड हटविण्याची मनसेची मागणी.

0
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : उलवा नोड मधील सेक्टर १९  प्लॉट नंबर ९२,९३ मध्ये मुस्लिम धर्मीयांनी बांधलेल्या अनधिकृत शेड बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ...

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी जायकवाडी येथील पाइपलाइनचे सुरू असलेल्या कामाची केली पाहणी.

पैठण,दिं.२५(प्रतिनिधी)  :  जायकवाडी धरणातून अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जात आहे . आज रोजी छत्रपती संभाजीनगर शहराला सात ते आठ दिवसाला पाणीपुरवठा होत असल्यामुळे लवकरात...

राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष

0
आजचा दिवस शके १९४५, शोभननाम संवत्सर, बुधवार, दि. ३० ऑगस्ट २०२३, निज श्रावण शुक्ल  पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, चंद्र - मकर राशीत सकाळी १० वा....

कॉंग्रेस पक्षातर्फे येवला तालुक्यात रहाडी येथुन जनसंवाद यात्रेची सुरुवात.

0
येवला प्रतिनिधी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ३ सप्टेंबर २०२३ पासुन जनतेच्या प्रश्नावर जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे. येवला तालुका...

युईएस शाळेच्या मनमानी व बेकायदेशीर कारभारा विरोधात पालकांचे पंचायत समितीवर मोर्चा.

0
सततच्या अतिरिक्त फी वाढीने यु.ई.एस शाळेचे पालक त्रस्त.  पालकांना नेहमी विश्वास न घेता शाळा प्रशासन विविध निर्णय घेत असल्याचा पालकांचा शाळा प्रशासनावर आरोप.  उरण दि 16...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...