दहशतवाद्यांनी लष्कराचा ट्रक पेटवला, ५ भारतीय सैनिक शहीद
जम्मू काश्मीर राज्यातील पूंछ इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे कट्टरतावाद्यांचा हात असल्याचं लष्कराने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं...
मणिपूरमध्ये शूट अॅट साईटची ऑर्डर, संपूर्ण राज्यात कर्फ्यू, सैन्याचा फ्लॅग मार्च
मणिपूरमध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने एका सभेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर तिथं हिंसाचार सुरू झाला आहे.
या हिंसाचारानंतर मणिपूरच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला...
महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत समावेश होणार
नवी दिल्ली, 8 जून : महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे यासह इतर मागासवर्गीय काही जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय...
पदकं गंगेत विसर्जित न करण्याचा कुस्तीगीरांचा निर्णय, नरेश टिकैत यांची मध्यस्थी
बृजभूषण सिंहांविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांनी त्यांची पदकं हरिद्वारला गंगेत विसर्जिक करण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार सर्व कुस्तीगीर हरिद्वारला गंगाकिनारी दाखल झाले होते. पण, किसान युनियनचे...
ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात
एक्सप्रेस मालगाडीला धडकल्याने झाला अपघात ...
बृजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेला तपास 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेला तपास 15 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावा, असे आदेश क्रीडा मंत्री...
भाजपविरोधात एकत्र लढू,’ काँग्रेससह 17 पक्षांची पाटण्यात घोषणा
हनुमान आता आमच्या बरोबर
पाटणा : "आम्ही 2024 ची निवडणूक एकत्र लढू आणि भाजपला सत्तेतून बाहेर काढू. आम्ही यात यशस्वी होऊ," असं काँग्रेसचे राष्ट्रीय...
लुधियानात गॅसगळतीमुळे 11 जणांचा मृत्यू
पंजाबमधील लुधियाना शहरातील गियासपुरा भागात गॅसगळती होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काहीजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती तिवाना यांनी...
40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू
केरळच्या मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी सायंकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21...
गुजरात मध्ये जमिनीच्या वादावरुन दलित भावांची हत्या
गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील समधियाला गावात जमिनीच्या वादातून एका दलित कुटुंबातील दोघांची हत्या झाल्याची घटना बुधवारी (12 जुलै) समोर आली आहे. या प्रकरणी आणखी 4...