विद्यार्थ्यांनी भविष्य हे घडवायचे असते.- विजय बनकर
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने "छात्र गौरव" कार्यक्रमाचे आयोजन...
कोपरगाव प्रतिनिधी : भविष्य हे आपोआप घडत नसते. ते जिद्द, मेहनत आणि पालकांशी समन्वय ठेवून योग्य दिशा...
आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलची PM-YASASVI शिष्यवृत्तीत भव्य कामगिरी!
कोकमठाण (प्रतिनिधी) :भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिल्ली यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पी. एम. यशस्वी (PM-YASASVI) राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेत आत्मा मालिक इंग्लिश...
संजीवनी पॉलीटेक्निकने मिळवली राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेत दोन बक्षिसे
अतिशय महत्वाच्या स्पर्धेत संजीवनीचा डबल धमाकाकोपरगांव प्रतिनिधी : ‘सृजन’ या स्वायत्त ट्रस्ट मार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील अभियांत्रिकीच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांमधिल...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पाताळेश्वर विद्यालयास संविधान प्रती भेट
कै.सौ.कविता कैलास रेवगडे स्मृतीप्रित्यर्थ; डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे विचार मनामनात पोहचवा
सिन्नर प्रतिनिधी : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे...
आत्मा मालिकला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार
कोपरगाव प्रतिनधी : मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विदयालयास दिला जाणारा राज्यस्तरीय 'विज्ञान जथ्था' पुरस्काराने आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम...
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात जीवशास्त्र राष्ट्रीय ईपरिषद संपन्न
“जीवशास्त्र, जैवविविधता आणि संवर्धनातील प्रगती”
कोपरगाव प्रतिनिधी : श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र...
अध्यात्मिकेतून मूल्य रुजवणूक व्हावी : ह.भ.प.किशोर महाराज खरात
सिन्नर प्रतिनिधी विद्यार्थ्यांना अध्यात्मिकतेची व आधुनिकतेची सांगड घालून मूल्य रुजविली तर विद्यार्थी दशेत चांगले संस्कार घडतील . आणि हे संस्कार घडण्यासाठी जीवनाचे चार...
आरजेएस फार्मसी कॉलेजच्या ११ विद्यार्थ्यांना २.५० लाखाचे वार्षिक पॅकेज
कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील 11 विद्यार्थ्यांची मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या, सारिगम येथे गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागात निवड...
जैव अर्थव्यवस्थेची भुमिका ग्रामीण विकासासाठी महत्वपुर्ण – उज्वला बावके-कोळसे
संजीवनी युनिव्हर्सिटी व सिनिअर कॉलेज आयोजीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
कोपरगाव प्रतिनिधी : ग्रामीण विकासासाठी जैव अर्थव्यवस्थेची (बायो इकॉनॉमी) भूमिका महत्वपूर्ण ठरेल. भारताची जैव अर्थव्यवस्था २०३०...
मुलांनी राबविली मडकी सिंचन योजना
सिन्नर प्रतिनिधी : पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात मुलांच्या कल्पनेतून मडकी सिंचन योजना साकारली . नुकताच उन्हाचा कहर वाढू लागला पायाला चटके बसू लागले...