पळशी येथे अवैध व्यावसायाविरोधात महिला आक्रमक
विजय ढालपे,गोंदवले : माण तालुक्यातील पळशी येथे दारूबंदीसह अवैध धंद्यांवर बंदी आणण्याच्या अनुषंगाने महिलांची विशेष ग्रामसभा घेतली. पळशी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच दारूबंदीसाठी महिला मोठ्या संख्येने...
माऊलींच्या दर्शनासाठी रांगांची संख्या वाढवणार : एसपी तुषार दोशी
लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुखकरपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी माऊलीचा लोणंद नगरीत एकच मुक्काम असल्याने...
मंत्री गोरे खंडणी प्रकरण प्रभाकर देशमुख यांची सात तास चौकशी
वडूज : मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले होते. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर प्रभाकर देशमुख सोमवारी सकाळी...
महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम
७० किलोहून अधिक कचरा गोळा.
महाबळेश्वर प्रतिनिधी , : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने आज (४ जून २०२५) 'माझी वसुंधरा अभियान ६.०' आणि 'स्वच्छ सर्वेक्षण...
राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग
आजचा दिवस
शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, ज्येष्ठ शुक्ल नवमी, बुधवार, दि. ४ जून २०२५, चंद्र - सिंह राशीत स. ७ वा. ३५ मि. पर्यंत नंतर...
सागर गावडे पाटील यांना संत गाडगेबाबा सेवा पुरस्कार प्रदान
उध्दव बोराटे;फलटण : अंध ,अपंग दिव्यांगांच्या क्षेत्रात केलेला कार्याची दखल घेऊन गोखळी (फलटण ) येथील सागर आत्माराम गावडे पाटील यांना संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान...
आज राष्ट्र सेवादल स्थापना दिन तर साने गुरुजी स्मृतिदिनी कविसंमेलनाचे आयोजन !
अनिल वीर सातारा : राष्ट्र सेवा दल स्थापना दिनानिमित्त बुधवार दि.४ रोजी येथील हुतात्मा स्मारक क्रांती चौक येथे सकाळी ९।। वा. ध्वजारोहण,१०।। वा. देशभक्तीपर गाणी...
झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास घर-पाणीपट्टी माफ’; बावधन ग्रामपंचायतीचा ठराव
बावधन प्रतिनिधी : मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह आहार, खेळायला भरपूर खेळणी. ना फी ना डोनेशन, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्याला घालणे पालक टाळू...
आता माफी, पण पुन्हा चुकला तर सोडणार नाही….
मायणी प्रतिनिधी : आपणास सार्वजनिक जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी खटाव-माणसह अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्या सर्वांना आपण आता माफ करत आहोत. पण पुन्हा चुकला तर...
‘शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे : मंत्री जयकुमार गोरे
विजय ढालपे;दहिवडी : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी गोरगरीब जनता धाय मोकलून रडत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब जनतेच्या पाठीशी सरकार, प्रशासन ठामपणे उभे आहे, असा विश्वास...