Latest news

औताडे पाटिल सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली .. 

---------- Forwarded message ---------From: Somnath Sonpasare <editorpressalert@gmail.com>Date: Mon, 7 Jul 2025, 19:57Subject: औताडे पाटिल सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली ..To: <dainiklokprabhatsatara@gmail.com> कोपरगाव प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यात सहकाराची...

विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण..

नांदेड - पंधराव्या वित आयोग व जिल्हा नियोजन समितीच्या जन सुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण करून कायापालट करून या ठिकाणी  ग्रामपंचायत विष्णुपुरी कार्यालय यांच्या...

महावितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती करून ग्राहकहक्काचे उल्लंघन

देवळालीप्रवरा / प्रतिनिधी          महावितरण कंपनीकडून राज्यभरात स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याचे धोरण राबवले जात असून, ग्राहकांच्या परवानगीशिवाय होत असलेल्या या सक्तीला राज्यभरातून...

जिल्ह्यात वर्षावास प्रवचन मालिका उत्साहात सुरू !

अनिल वीर सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभा व विविध संघटनांच्यावतीने वर्षावास प्रवचन मालिका मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आले.  फुले,शाहू,आंबेडकर सामाजिक सभागृह, बुद्ध विहार...

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये निवड

कोपरगांव प्रतिनिधी : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आपल्या पाल्याला दाखल केल्यास त्याला शेवटच्या वर्षी  कॉलेज मार्फतच नोकरी मिळुन लाखो रूपयांचे वार्षिक  पॅकेज मिळेल, हा...

कृषी दिना निमित्त वसंतराव नाईक यांना अभिवादन

फुलंब्री :- वसंतराव नाईक यांची ११२ वी जयंती कृषी दिन म्हणून  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे अभिवादन सभा घेऊन साजरी करण्यात आली.    ...

वीर वाजेकर महाविद्यालयात”कायदेविषयक जनजागृती शिबीर” संपन्न.

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) ३० जून २०२५ रोजी उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना व वीर वाजेकर महाविद्यालय,यांच्या संयुक्त विध्यमाने...

वारीला गेलेल्या विहेतील दांपत्याच्या घरी चोरट्यांचा डल्ला

पाटण : वारीला गेलेल्या दांपत्याच्या घरी घरफोडी करत चौघांनी घरातील साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व २० हजारांच्या रोकड लंपास केली. गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे...

त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय अखेर रद्द ; हिंदी सक्ती पासून राज्य सरकारची माघार

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही...

शाखा प्रमुखांचे ग्रामीण भागात मोठे योगदान : भास्कर जाधव

  उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) शिवसेना पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे.ग्रामीण भागात सर्वच नागरिकांसोबत संवाद साधण्याचा महत्त्वाचा दुवा  शाखाप्रमुख आहे.शिवसेनेचे विचार...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...